शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
4
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
5
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
6
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
7
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
8
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
9
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
10
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
11
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
12
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
13
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
14
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
15
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
16
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
17
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
18
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
19
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
20
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी

पॅसेंजर रद्द केल्याने बसेसवर गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 3:57 PM

ग्रामीण भागासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली गरिबांच्या खिशाला परवडणारी पॅसेंजर चक्क दीड महिन्यासाठी लग्नसराईत बंद केल्याने प्रवासी वर्गाचे मोठे हाल होत आहे.

ठळक मुद्देकजगावसह परिसरातील ४० खेड्यातील नागरिकांचे हालमहिलांसह ज्येष्ठ नागरिकांचे हालप्रवासी चढउतारमध्येही वाद

कजगाव, ता.भडगाव, जि.जळगाव : ग्रामीण भागासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली गरिबांच्या खिशाला परवडणारी पॅसेंजर चक्क दीड महिन्यासाठी लग्नसराईत बंद केल्याने प्रवासी वर्गाचे मोठे हाल होत आहे. यात व्यापारी, नोकरीसाठी ये-जा करणारे नोकरवर्ग, शिक्षणासाठी जा-ये करणारे विद्यार्थी, कोर्ट कचेरीच्या कामानिमित्त जळगाव येथे जाणारे यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. रेल्वेची गर्दी एस बसकडे वळल्याने बसेसमध्ये तासनतास नंबर लागत नसल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. यात लहान मुले, वृद्ध व महिला यांना तर विनाप्रवास परत घरी जाण्याची वेळ येत आहे.१५ फेब्रुवारी ते ३१ मार्च या दीड महिन्यासाठी भुसावळ-मुंबई, मुंबई-भुसावळ, देवळाली-भुसावळ, भुसावळ-देवळाली या चारही पॅसेंजर गाड्या बंद करण्यात आल्या आहेत. यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. लग्नसराई, परीक्षा काळातच या गाड्या बंद झाल्याने प्रवाशांचे आर्थिक नुकसान होत आहे. याबरोबरच वेळदेखील वाया जात आहे. कारण कजगाव हे परिसरातील ४० खेड्यांचे केंद्रबिंदू आहे. ४० खेड्यातील प्रवाशांची ये-जा कजगाव येथून याच पॅसेंजरने असते. खिशाला परवडेल अशा भाड्यात आरामदायी प्रवास होतो. मात्र याच पॅसेंजर चक्क दिड महिन्यासाठी बंद केल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.या गाड्या बंद झाल्याने प्रवाशांची गर्दी एसटी बसकडे वाढली आहे. परिणामी बसेस हाऊस फुल्ल चालत असल्याने बसेसमध्ये चढण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. यात वयस्कर महिला, पुरुष व लहान बालकांचे मोठे हाल होत आहेत. प्रवासी चढउतारमध्येही वाद होत आहेत. 

टॅग्स :Bus DriverबसचालकBhadgaon भडगाव