शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्याचे पालकमंत्री अब्दूल सत्तार यांनी राजीनामा द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 22:12 IST

जळगाव : धुळे येथे अभाविपच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या लाठीमार प्रकरणाचा निषेध म्हणून अभाविपच्या जळगाव शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आणि ...

जळगाव : धुळे येथे अभाविपच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या लाठीमार प्रकरणाचा निषेध म्हणून अभाविपच्या जळगाव शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आणि मंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली.तीस टक्के शुल्क माफी मिळावी यासह इतर मागण्यांसाठी अभाविपने कार्यकर्त्यांनी बुधवारी धुळ्याचे पालकमंत्री अब्दूल सत्तार यांचा ताफा अडविला होता़ विद्यार्थ्यांना पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज केला़ यात काही विद्यार्थी जखमी झाले़सत्तार यांनी राजीनामाद्यावा आणि मारहाण करणाºया पोलिसाला निलंबित करण्यात यावे, अशी मागणी अभाविपतर्फे करण्यात आली़गुरुवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अभाविपचे कार्यकर्ते एकत्र आले होते़ यावेळी पोलिसांचा ताफा मोठ्या संख्येने उपस्थित होता़ सर्वात आधी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले़ त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वासमोर थांबवून घटनेचा निषेध नोंदविला आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, धुळ्याचे पालकमंत्री अब्दूल सत्तार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली़ त्यासोबतच ज्या पोलिसाने विद्यार्थ्यावर बुक्कयाचा मारा केला़ त्या पोलिसाला तात्काळ निलंबित करण्यात यावे, अशीही मागणी करण्यात आली़ यावेळी अभाविपचे महानगरमंत्री रितेश चौधरी, पवन भोई, आदेश पाटील, मयूर अलकरी, शिवाजी भावसार, पूर्वा वैष्णव, रिध्दी वाडीकर, विलास पाटील, पराग मुसळे, जयेश पाटील, पवन भोळे, मनोज जंजाळ आदी उपस्थित होते़अशा आहेत मागण्या_ कोरोनाच्या महामारीमुळे अंतिम वर्ष वगळता इतर सर्व वर्षाच्या परीक्षा रद्द करण्यात आलेल्या आहेत़ परंतु, विद्यार्थ्यांकडून या सत्राचे परीक्षा शुल्क घेण्यात आलेले आहे तरी विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करण्यात यावे,._ सन २०२०-२१ या वर्षाच्या शैक्षणिक शुल्कात ३० टक््के कपात करण्यात यावी._ सरासरीच्या सुत्रामुळे चुकीच्या पध्दतीने लावण्यात आलेल्या निकालांचे पुनमूर्ल्यांकन करण्यात यावे._ नवीन शैक्षणिक प्रवेशाच्या वेळी विद्यार्थ्यांकडून एकूण शैक्षणिक शुल्काच्या जास्तीत जास्त पंधरा टक्के शुल्क घेवून प्रवेश देण्यात यावा व उर्वरित शैक्षणिक शुल्क चार टप्प्यात घेण्यात यावे, अशा मागण्या या निवेदनातून करण्यात आल्या आहेत़

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव