शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

एनएमएमएस शिष्यवृत्तीपासून विद्यार्थी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 21:42 IST

जळगाव : आर्थिक परिस्थिती हलाखीची असलेल्या विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षण थांबू नये म्हणून शालेय विद्यार्थ्यांना राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती ...

जळगाव : आर्थिक परिस्थिती हलाखीची असलेल्या विद्यार्थ्यांचे उच्चशिक्षण थांबू नये म्हणून शालेय विद्यार्थ्यांना राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (एनएमएमएस) दिली जाते. मात्र, सन २०१३ पासून शेकडो विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला नसल्याची बाब समोर आली असून अनेक पालकांनी याबाबत शिक्षण विभागात तक्रार केली आहे़महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत आठवीसाठी राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येत असते़ मात्र, सन २०१३ पासून बहुतांश विद्यार्थ्यांना अजूनही शिष्यवृत्तीच्या लाभाची प्रतीक्षा लागून आहे़ दुसरीकडे अनिल सोनवणे यांच्यासह काही पालकांनी नुकतीच माध्यमिक शिक्षण विभागात येवून दोन वर्षांपासून आपल्या पाल्यांना शिष्यवृत्ती मिळाली नसल्याची तक्रार केली आहे़ एवढेच नव्हे तर काही विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे तीन ते चार हप्ता मिळाल्यानंतर शिष्यवृत्तीचं मिळालेली नाही़ म्हणजेच उच्च शिक्षण थांबू नये यासाठी दिली जाणारी शिष्यवृत्ती मिळत नसल्यामुळे गोरगरिब विद्यार्थ्यांना शिक्षणापासून देखील वंचित राहण्याची वेळ नाकारता येत नाही़विद्यार्थ्यांची पाठविली माहितीपालकांनी केलेल्या तक्रारीनंतर माध्यमिक शिक्षण विभागाकडून शासनाला ती तक्रार कळविण्यात आली आहे़ त्यानुसार शासनाकडून विद्यार्थ्यांची माहिती आॅनलाइन आणि आॅनलाइन पध्दतीने पाठविण्याच्या सूचना केल्या़ त्यानुसार दहावी, अकरावी व बारावीच्या ७४९ विद्यार्थ्यांची आॅनलाइन माहिती सादर करण्यात आली असून नववी, दहावी, अकरावी आणि बारावी अशा काही ८१५ विद्यार्थ्यांची पुणे येथे आॅफलाइन पध्दतीने माहितीने पाठविण्यात आली आहे़काय आहे योजनाआर्थिकदुष्टया दुर्बल घटकातील या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाला हातभार लागावा म्हणून ही शिष्यवृत्ती दिली जाते. इयत्ता आठवीत असताना विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा घेण्यात येत असते़ त्यानंतर इयत्ता नववीपासून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती लाभ मिळतो़ अर्थात योजनेत नववी ते बारावीपर्यंतच्या पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना दरवर्षी बारा हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. म्हणजेचं दरमहा १ हजार रूपये दिले जाते़ सलग चार वर्षे ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्याला मिळते.

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव