शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

नारपार-गिरणा योजना कार्यान्वित करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 00:03 IST

पारोळा : नारपार-दमणगंगा खोऱ्यातील नद्यांमधील वाहून जाणारे दुर्लक्षित पाणी गिरणा नदी पाण्याच्या उगम स्थळी वळवून उत्तर महाराष्ट्राचा पाणी प्रश्न ...

पारोळा : नारपार-दमणगंगा खोऱ्यातील नद्यांमधील वाहून जाणारे दुर्लक्षित पाणी गिरणा नदी पाण्याच्या उगम स्थळी वळवून उत्तर महाराष्ट्राचा पाणी प्रश्न मिटविण्यात यावा, अशी मागणी पारोळा शेतकरी संघटनेतर्फे २२ रोजी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.या योजनेतून कायमस्वरूपी दुष्काळी परिस्थिती नाहीशी होऊन पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न कायमचा सुटू शकतो. याबाबत माधवराव चितळे समितीने १९९८ मध्ये शासनाला अहवाल दिला होता. याद्वारे १५६ टीएमसी पाणी उपलब्ध होऊ शकते, असे अहवालात स्पष्ट केले होते. आता या योजनेबाबत सकारात्मक पाऊल उचलले जावे, अशी शेतक-यांकडून अपेक्षा असल्याचे निवेदनात म्हटले आहे.मुख्यमंत्री फडणवीस हे महाजनादेश यात्रेनिमित्त येथे आले असताना त्यांना निवेदन देणयात आले. यावेळी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष किशोर पाटील, उपाध्यक्ष दत्तू पाटील, युवा उपाध्यक्ष जितेंद्र पाटील,भटू पाटील, नाना मिस्त्री, सुमित पाटील, नरेश चौधरी, खुशाल राजपूत, भूषण निकम, वेदांत पाटील इत्यादी संघर्ष शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.