शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

दुष्काळाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या जलसंपदा मंत्र्यांकडे बोंडअळीच्या अनुदानाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 18:01 IST

जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी मंगळवारी जामनेर तालुक्यातील दुष्काळी गावांचा पाहणी दौरा केला. गेल्या वर्षी कापसाचे बोंडअळीने मोठे आर्थिक नुकसान झाल्यानंतरही नुकसान भरपाई मिळाली नसल्याची तक्रार शेतकºयांनी केली.

ठळक मुद्देशेतकऱ्यांनी मांडल्या जलसंपदा मंत्र्यांपुढे दुष्काळाच्या व्यथाजामनेर तालुक्यात केली दुष्काळाची पाहणी बोंडअळीची नुकसान भरपाई मिळाली नसल्याची केली तक्रार

जामनेर : जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी मंगळवारी जामनेर तालुक्यातील दुष्काळी गावांचा पाहणी दौरा केला. गेल्या वर्षी कापसाचे बोंडअळीने मोठे आर्थिक नुकसान झाल्यानंतरही नुकसान भरपाई मिळाली नसल्याची तक्रार शेतकºयांनी केली.मांडवे बुद्रुक, मांडवे खुर्द, कुंभारी तांडा, भारुडखेडे, हरीनगर, वाकोद व तोंडापुर परिसरातील शेतात जावून पीक स्थितीची पाहणी केली. कमी पावसामुळे यंदा उत्पन्नात मोठी घट आली आहे. झालेला खर्चसुध्दा निघाला नाही, अशी व्यथा शेतकºयांनी मांडली.कुंभारी तांडा येथील जि.प.च्या शाळेत शिक्षक नाही, रस्ता नाही, घरकुल मिळत नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी त्यांचेकडे केली. कुंभारी तांडा येथील ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार केला. पाणी टंचाई असल्याने पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली. मांडवे खुर्द येथील शेतकरी जुम्मा तडवी यांच्या शेतातील सुमारे ४० क्विंटल मका कोणीतरी जाळल्याने महाजन यांनी पंचनामा करण्याचे आदेश दिले. भारुडखेडे येथील ग्रामस्थांनी गावाजवळ पाझर तलावाची मागणी केली.मंत्री महाजन यांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी तहसीलदार नामदेव टिळेकर, बीडीओ अजय जोशी, नररसेवक प्रा.शरद पाटील, जे.के.चव्हाण, सुरेश बोरसे, रमेश जाधव, दिपक तायडे उपस्थित होते

टॅग्स :JamnerजामनेरJalgaonजळगावGirish Mahajanगिरीश महाजन