शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
2
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
3
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
4
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
5
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
6
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
7
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
8
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
9
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
10
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
11
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
12
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
13
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
14
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
15
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
16
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
17
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...
18
ITR ची डेडलाईन ४५ दिवसांनी का वाढवली? १२ लाखांपर्यंतचा 'नो टॅक्स' आता नाही, पुढच्या वर्षी
19
“विद्यार्थी स्कूल व्हॅनला शासन मंजुरी, सुरक्षित वाहतुकीसह बेरोजगारांना रोजगार संधी”: सरनाईक
20
आयकर कायद्याचा चेहरामोहरा बदलणार? अर्थमंत्र्यांनी सादर केले नवे विधेयक, 'हे' मोठे बदल तुमच्यासाठी महत्त्वाचे!

दुष्काळाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या जलसंपदा मंत्र्यांकडे बोंडअळीच्या अनुदानाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 18:01 IST

जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी मंगळवारी जामनेर तालुक्यातील दुष्काळी गावांचा पाहणी दौरा केला. गेल्या वर्षी कापसाचे बोंडअळीने मोठे आर्थिक नुकसान झाल्यानंतरही नुकसान भरपाई मिळाली नसल्याची तक्रार शेतकºयांनी केली.

ठळक मुद्देशेतकऱ्यांनी मांडल्या जलसंपदा मंत्र्यांपुढे दुष्काळाच्या व्यथाजामनेर तालुक्यात केली दुष्काळाची पाहणी बोंडअळीची नुकसान भरपाई मिळाली नसल्याची केली तक्रार

जामनेर : जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी मंगळवारी जामनेर तालुक्यातील दुष्काळी गावांचा पाहणी दौरा केला. गेल्या वर्षी कापसाचे बोंडअळीने मोठे आर्थिक नुकसान झाल्यानंतरही नुकसान भरपाई मिळाली नसल्याची तक्रार शेतकºयांनी केली.मांडवे बुद्रुक, मांडवे खुर्द, कुंभारी तांडा, भारुडखेडे, हरीनगर, वाकोद व तोंडापुर परिसरातील शेतात जावून पीक स्थितीची पाहणी केली. कमी पावसामुळे यंदा उत्पन्नात मोठी घट आली आहे. झालेला खर्चसुध्दा निघाला नाही, अशी व्यथा शेतकºयांनी मांडली.कुंभारी तांडा येथील जि.प.च्या शाळेत शिक्षक नाही, रस्ता नाही, घरकुल मिळत नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी त्यांचेकडे केली. कुंभारी तांडा येथील ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार केला. पाणी टंचाई असल्याने पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली. मांडवे खुर्द येथील शेतकरी जुम्मा तडवी यांच्या शेतातील सुमारे ४० क्विंटल मका कोणीतरी जाळल्याने महाजन यांनी पंचनामा करण्याचे आदेश दिले. भारुडखेडे येथील ग्रामस्थांनी गावाजवळ पाझर तलावाची मागणी केली.मंत्री महाजन यांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी तहसीलदार नामदेव टिळेकर, बीडीओ अजय जोशी, नररसेवक प्रा.शरद पाटील, जे.के.चव्हाण, सुरेश बोरसे, रमेश जाधव, दिपक तायडे उपस्थित होते

टॅग्स :JamnerजामनेरJalgaonजळगावGirish Mahajanगिरीश महाजन