शहरं
Join us  
Trending Stories
1
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
4
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
5
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
6
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
7
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
8
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
9
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
10
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
11
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
12
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
13
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
14
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
15
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
16
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
17
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
18
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
19
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
20
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?

आदर्श नगरात दिवसा घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 20:59 IST

जळगाव : औरंगाबाद येथे पुतणीच्या लग्नासाठी गेलेल्या नदीम अख्तरअली काझी (४६) यांचे घर चोरट्यांनी भरदिवसा फोडून ४० हजार रुपयांचे ...

जळगाव : औरंगाबाद येथे पुतणीच्या लग्नासाठी गेलेल्या नदीम अख्तरअली काझी (४६) यांचे घर चोरट्यांनी भरदिवसा फोडून ४० हजार रुपयांचे दागिने लांबविल्याची घटना आरटीओ कार्यालयाजवळ आदर्शनगरात सोमवारी उघडकीस आली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काझी कुटुंबीय पुतणीच्या लग्नासाठी १३ रोजी सकाळी ११ वाजता घरबंद करुन औरंगाबादला गेले होते.१५ रोजी भरदुपारी चोरट्यांनी कडीकोयंडा तोडून ऐवज लांबविला. दरम्यान,चोरी करुन भिंतीच्या कुंपनावर उडी मारुन पसार होणारे चोरटे काझी यांच्या घरा समोरील रहिवासी प्रणिता भंडारी यांना दिसले. त्यांनी लागलीच सायंकाळी हा प्रकार काझी यांच्या वहिनी आबेदा यांना कळविला.लग्न सोहळा अटोपून काझी कुटुंबीय सोमवारी जळगावी परतले. घरातील लाकडी कपाटातून साहित्य अस्ताव्यस्त फेकलेले दिसून आले. तसेच कपाटातील २० ग्रॅम वजनाचे सोन्याचे ब्रासलेट, ५ ग्रॅम सोन्याचे टॉप्स, ५ ग्रॅम वजानाच्या सोन्याच्या दोन अंगठ्या असा ऐवज चोरट्यांनी लांबविला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव