शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

बोली भाषा संवर्धनासाठी सायकलने देशभ्रमंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 12:00 IST

२० हजार किमीचा प्रवास

सचिन देवभारतात असंख्य भाषा बोलल्या जातात. प्रत्येक प्रातांची भाषा ही वेगवेगळी आहे. संस्कृतीचा वारसा जपण्यात भाषेचे अनन्य साधारण महत्व आहे. देशभरातील बोलीभाषांच्या प्रसारासाठी गेल्या वर्षांपासून सायकलवरुन देशभ्रमंती यात्रा सुरु केली आहे, अशी माहिती डोंबिवलीतील गंधार कुलकर्णी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. यात्रेच्या अखेरच्या टप्प्यात ते शुक्रवारी जळगावला आले होते. त्यावेळी ‘लोकमत’ ने त्यांच्याशी संवाद साधला.प्रश्न : बोली भाषांच्या अभ्यासासाठी सायकलवरुन देशभ्रमंती यात्रा कधी सुरु झाली आणि कधी संपणार आहे ?उत्तर : गेल्या वर्षी १ जुलैला सायकलने देशभ्रमंतीला सुरुवात केली आहे. पहिल्या टप्प्यात डोंबिवलीहून नागपूर, नागपूरहून मध्यप्रदेश, राजस्थान, हरियाणा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, पंजाब व गुजरात केले. तर आता दुसऱ्या टप्प्यात कर्नाटक, केरळ, तामीळनाडू व इतर राज्य करुन महाराष्ट्रात आलो आहे. येत्या १५ आॅगस्टला या देशभ्रमंतीची सांगता होईल.प्रश्न : सायकलवारीतून बोली भाषांचा कशा प्रकारे अभ्यास करत आहात?उत्तर : या देशात असंख्य भाषा आणि बोलीभाषा असल्यामुळे, भारत देश हा भाषिकदृष्टया श्रीमंत मानला जातो. प्रत्येक बोलीहीं भाषेला समृद्ध करत असते. सायकलवरुन देशभ्रमंती करत असतांना, रस्त्यात लागणाºया गावकऱ्यांशी चर्चा केली. तेथील महाविद्यालयांना भेटी देऊन, विद्यार्थ्यांशी चर्चा केली. तेथील बोलीभाषा व मातृभाषेविषयी माहिती घेतली. तसेच संस्कृतीचा वारसा जपण्यासाठी प्रत्येकाने बोलीभाषा जपली पाहिजे, दैनंदिन व्यवहार करताना प्रत्येकाने बोली भाषेचाच वापर करावा.प्रवासात काही अडचणी अल्या का?केलेल्या नियोजननुसार सर्व प्रवास आता पर्यंत सुरळीत पार पडत आहे. सायकलवरुन देशभर फिरल्यामुळे, सायकलचा प्रत्येक पार्ट बदलावा लागला. यापुढे आता भाषेवरच अभ्यास करायचा असून, बोली भाषंचा प्रसार, महत्व विद्यार्थ्यांना पटवून द्यायचे आहे. तसेच या विषयात पीएचडी करण्याचा मानस आहे.दररोज किती किलोमीटरचा प्रवास असायचा ?दररोज ८० ते १२० किलोमीटरचा प्रवास असायचा. भ्रमंतीवर निघतानांच प्रवास, राहण्याचे व शिदोरीचे नियोजन केले होते. महाराष्ट्रात व इतर राज्यांमध्ये फरक करायचा झाला तर, महाराष्ट्र शिक्षणासह इतर सर्व क्षेत्रात खूप पुढे आहे. मात्र, रस्त्यांच्या बाबतीत महाराष्ट्राची खुप मागे असलेला दिसून आला.

टॅग्स :Jalgaonजळगाव