शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
2
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
3
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्त्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
4
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
7
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
8
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
9
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
10
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
11
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
12
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
13
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
14
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
15
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
16
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
17
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
18
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
19
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
20
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली

बोली भाषा संवर्धनासाठी सायकलने देशभ्रमंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 12:00 IST

२० हजार किमीचा प्रवास

सचिन देवभारतात असंख्य भाषा बोलल्या जातात. प्रत्येक प्रातांची भाषा ही वेगवेगळी आहे. संस्कृतीचा वारसा जपण्यात भाषेचे अनन्य साधारण महत्व आहे. देशभरातील बोलीभाषांच्या प्रसारासाठी गेल्या वर्षांपासून सायकलवरुन देशभ्रमंती यात्रा सुरु केली आहे, अशी माहिती डोंबिवलीतील गंधार कुलकर्णी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. यात्रेच्या अखेरच्या टप्प्यात ते शुक्रवारी जळगावला आले होते. त्यावेळी ‘लोकमत’ ने त्यांच्याशी संवाद साधला.प्रश्न : बोली भाषांच्या अभ्यासासाठी सायकलवरुन देशभ्रमंती यात्रा कधी सुरु झाली आणि कधी संपणार आहे ?उत्तर : गेल्या वर्षी १ जुलैला सायकलने देशभ्रमंतीला सुरुवात केली आहे. पहिल्या टप्प्यात डोंबिवलीहून नागपूर, नागपूरहून मध्यप्रदेश, राजस्थान, हरियाणा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, पंजाब व गुजरात केले. तर आता दुसऱ्या टप्प्यात कर्नाटक, केरळ, तामीळनाडू व इतर राज्य करुन महाराष्ट्रात आलो आहे. येत्या १५ आॅगस्टला या देशभ्रमंतीची सांगता होईल.प्रश्न : सायकलवारीतून बोली भाषांचा कशा प्रकारे अभ्यास करत आहात?उत्तर : या देशात असंख्य भाषा आणि बोलीभाषा असल्यामुळे, भारत देश हा भाषिकदृष्टया श्रीमंत मानला जातो. प्रत्येक बोलीहीं भाषेला समृद्ध करत असते. सायकलवरुन देशभ्रमंती करत असतांना, रस्त्यात लागणाºया गावकऱ्यांशी चर्चा केली. तेथील महाविद्यालयांना भेटी देऊन, विद्यार्थ्यांशी चर्चा केली. तेथील बोलीभाषा व मातृभाषेविषयी माहिती घेतली. तसेच संस्कृतीचा वारसा जपण्यासाठी प्रत्येकाने बोलीभाषा जपली पाहिजे, दैनंदिन व्यवहार करताना प्रत्येकाने बोली भाषेचाच वापर करावा.प्रवासात काही अडचणी अल्या का?केलेल्या नियोजननुसार सर्व प्रवास आता पर्यंत सुरळीत पार पडत आहे. सायकलवरुन देशभर फिरल्यामुळे, सायकलचा प्रत्येक पार्ट बदलावा लागला. यापुढे आता भाषेवरच अभ्यास करायचा असून, बोली भाषंचा प्रसार, महत्व विद्यार्थ्यांना पटवून द्यायचे आहे. तसेच या विषयात पीएचडी करण्याचा मानस आहे.दररोज किती किलोमीटरचा प्रवास असायचा ?दररोज ८० ते १२० किलोमीटरचा प्रवास असायचा. भ्रमंतीवर निघतानांच प्रवास, राहण्याचे व शिदोरीचे नियोजन केले होते. महाराष्ट्रात व इतर राज्यांमध्ये फरक करायचा झाला तर, महाराष्ट्र शिक्षणासह इतर सर्व क्षेत्रात खूप पुढे आहे. मात्र, रस्त्यांच्या बाबतीत महाराष्ट्राची खुप मागे असलेला दिसून आला.

टॅग्स :Jalgaonजळगाव