शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

ममुराबाद सामुहिक योजनेसाठी हतनूरचे एक आवर्तन सोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:16 IST

ममुराबाद : तापीनदीवर अवलंबून असलेल्या सामूहिक योजनेवरील टंचाईचे संकट दूर करण्यासाठी हतनूरचे एक आवर्तन सोडण्यात यावे, अशा आशयाचे ...

ममुराबाद : तापीनदीवर अवलंबून असलेल्या सामूहिक योजनेवरील टंचाईचे संकट दूर करण्यासाठी हतनूरचे एक आवर्तन सोडण्यात यावे, अशा आशयाचे वृत्त 'लोकमत'ने नुकतेच प्रकाशित केले. याशिवाय ममुराबाद ग्रामपंचायतीने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनाही त्यासंदर्भात निवेदन दिले होते. त्याची दखल घेऊन हतनूरमधून सूर नदीला जोडलेल्या कालव्याद्वारे पाणी सोडण्याचे आदेश मंत्र्यांनी दिले आहेत.

हतनुर धरणातून कालव्याद्वारे किलोमीटर ३१ एस्केपमधून सूर नदीद्वारे ममुराबाद व पाच गावांसाठी सोडण्यात येणाऱ्या आवर्तनासाठी हतनूर धरणातून साधारणतः तीन दशलक्ष घनमीटर इतके पाणी सोडावे लागणार आहे. सदर पाणी सोडण्यासाठी पालकमंत्री पाटील यांनी अधीक्षक अभियंता व प्रशासक कडा जळगाव यांच्याशी संपर्क साधून पाणी सोडण्याचे आदेशित केले आहे. सद्यस्थितीत ममुराबाद व पाच गावांमध्ये अपुऱ्या जलस्रोतांमुळे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, हतनूरचे पाणी सोडल्यास सामूहिक योजनेतील गावे व पंचक्रोशीतील इतर गावांना पावसाळ्यापर्यंत दिलासा मिळणार आहे. त्याअनुषंगाने उपविभागीय अभियंता शशिकांत चौधरी, कार्यकारी अभियंता बेहेरे यांनी सूर नदीद्वारे हतनूरचे आवर्तन सोडण्याचे नियोजन केले आहे.