शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

शिक्षणावरील खर्च सहा टक्के असावा, तो कमी करू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 22:06 IST

शिक्षण : केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांच्या अपेक्षा, सर्व शिक्षा अभियानाची प्रभावी अंमलबावणी गरजेची

जळगाव : शिक्षण ही मानव विकास संसाधनाची एक प्रक्रिया आहे, त्यामुळे पूर्व प्राथमिक, प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंत शिक्षणाच्या बाबतीत योग्य तरतुदी या अर्थसंकल्पात व्हाव्यात जेणेकरून योग्य पद्धतीने, योग्य शिक्षण विद्यार्थ्यांना मिळेल व खऱ्या अर्थाने देशाच्या जडघडणीत त्यांचा वाटा दिसेल, यासाठी शिक्षणावरील खर्च हा नेहमीप्रमाणे सहा टक्के असावा, तो कमी करू नये, अशा काही अपेक्षा शिक्षणक्षेत्रातील तज्ञांनी व्यक्त केल्या आहेत़आगामी केंद्रीय अर्थसंकल्पात सामान्यांना परवडेल अशा शिक्षणाठी योजना आणणे त्यांची प्रभावी अंमलबजावणी करणे, अत्यंत आवश्यक आहे़ शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी कशी होत आहे, याचा विचार करून याबाबतीतही केंद्र सरकारने विशेष धोरण आखून या कायद्याची अंमलबजावणी होेणे गरजेचे असल्याचे या तज्ज्ञांनी म्हटले आहे़सामान्यांना दिलासा मिळावाएकिकडे १४ वर्षांवरील सर्वांना श्क्षिण मोफत असल्याचे सांगतो दुसरीकडे खासगी संस्था अव्वाच्या सव्वा फी आकारतात त्यामुळे हा विरोधाभास दूर होऊन सर्व शिक्षण घेऊ इच्छिणाºया समान्यांना, या अर्थसंकल्पातून दिलासा अपेक्षित आहे़महाविद्यालयांना विकास निधी हवाविद्यापीठ अनुदान आयोगाकडून आदिवासी भागातील महाविद्यालयांना मिळणारा विकास निधी व ही यंत्रणाच ठप्प असून हा निधी या महाविद्यालयांना मिळाल्यास तरूणांच्या उच्च शिक्षणाची दारे अधिक खुली होणार आहे़ त्यांच्या विकासातील ही बाधा दूर होणार आहे़ ज्या वेगवेगळ्या ग्रँड होत्या त्या मिळू शकतील़ अर्थसंकल्पात याबींवर लक्ष देणे गरजेचे असल्याचेही मत तज्ञांनी व्यक्त केले़कौशल्यावर भर, डिजिटल साधनांचा वापर वाढावाअधिकाधिक कौशल्यावर आधारीत शिक्षणासाठी प्रयत्न होणे व त्यासाठी अधिकच्या तरतुदी होणे आवश्यक आहे़ यासह शाळा, महाविद्यालयांमध्ये बदलत्या काळानुसार डिजिटल साधनांचा वापर वाढावा व त्यासाठी आवश्यक त्या तरतुदी या अर्थसंकल्पात असाव्यात अशी अपेक्षाही मान्यवरांनी व्यक्त केली आहे़ या शिक्षणामुळे खºया अर्थाने शिक्षित तरूण निर्माण होतील़शिक्षणाचे बाजारीकरण थांबवून सामान्यांना परवडेल अशा शिक्षणासाठी योजना आणणे गरजेचे आहे़ मागसवर्गींयांना उच्च शिक्षण मिळण्यासाठी मिळण्यासाठी जागा वाढवाव्यात. -शशिकांत हिंगोणेकर, माजी विभागीय सचिव, लातूरशिक्षणावर खर्च नेहमीप्रमाणे सहा टक्के असावा तो कमी करू नये, आदिवासी भागातील महाविद्यालयांना विकास निधी मिळावा, सर्व शिक्षा अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी धोरण असावे़ -किसन पाटील, सेवानिवृत्त प्राचार्यपूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागासाठी मोठी आर्थिक तरतूद करावी, डिजिटल साधनांचा वापर वाढावा, किमान पदवीधर शिक्षक असावेत, शिवाय कौशल्यआधारीत शिक्षणाावर भर हवा़-चंद्रकांत भंडारी, शिक्षण समन्वयक

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव