शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

शिक्षणावरील खर्च सहा टक्के असावा, तो कमी करू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 22:06 IST

शिक्षण : केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांच्या अपेक्षा, सर्व शिक्षा अभियानाची प्रभावी अंमलबावणी गरजेची

जळगाव : शिक्षण ही मानव विकास संसाधनाची एक प्रक्रिया आहे, त्यामुळे पूर्व प्राथमिक, प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंत शिक्षणाच्या बाबतीत योग्य तरतुदी या अर्थसंकल्पात व्हाव्यात जेणेकरून योग्य पद्धतीने, योग्य शिक्षण विद्यार्थ्यांना मिळेल व खऱ्या अर्थाने देशाच्या जडघडणीत त्यांचा वाटा दिसेल, यासाठी शिक्षणावरील खर्च हा नेहमीप्रमाणे सहा टक्के असावा, तो कमी करू नये, अशा काही अपेक्षा शिक्षणक्षेत्रातील तज्ञांनी व्यक्त केल्या आहेत़आगामी केंद्रीय अर्थसंकल्पात सामान्यांना परवडेल अशा शिक्षणाठी योजना आणणे त्यांची प्रभावी अंमलबजावणी करणे, अत्यंत आवश्यक आहे़ शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी कशी होत आहे, याचा विचार करून याबाबतीतही केंद्र सरकारने विशेष धोरण आखून या कायद्याची अंमलबजावणी होेणे गरजेचे असल्याचे या तज्ज्ञांनी म्हटले आहे़सामान्यांना दिलासा मिळावाएकिकडे १४ वर्षांवरील सर्वांना श्क्षिण मोफत असल्याचे सांगतो दुसरीकडे खासगी संस्था अव्वाच्या सव्वा फी आकारतात त्यामुळे हा विरोधाभास दूर होऊन सर्व शिक्षण घेऊ इच्छिणाºया समान्यांना, या अर्थसंकल्पातून दिलासा अपेक्षित आहे़महाविद्यालयांना विकास निधी हवाविद्यापीठ अनुदान आयोगाकडून आदिवासी भागातील महाविद्यालयांना मिळणारा विकास निधी व ही यंत्रणाच ठप्प असून हा निधी या महाविद्यालयांना मिळाल्यास तरूणांच्या उच्च शिक्षणाची दारे अधिक खुली होणार आहे़ त्यांच्या विकासातील ही बाधा दूर होणार आहे़ ज्या वेगवेगळ्या ग्रँड होत्या त्या मिळू शकतील़ अर्थसंकल्पात याबींवर लक्ष देणे गरजेचे असल्याचेही मत तज्ञांनी व्यक्त केले़कौशल्यावर भर, डिजिटल साधनांचा वापर वाढावाअधिकाधिक कौशल्यावर आधारीत शिक्षणासाठी प्रयत्न होणे व त्यासाठी अधिकच्या तरतुदी होणे आवश्यक आहे़ यासह शाळा, महाविद्यालयांमध्ये बदलत्या काळानुसार डिजिटल साधनांचा वापर वाढावा व त्यासाठी आवश्यक त्या तरतुदी या अर्थसंकल्पात असाव्यात अशी अपेक्षाही मान्यवरांनी व्यक्त केली आहे़ या शिक्षणामुळे खºया अर्थाने शिक्षित तरूण निर्माण होतील़शिक्षणाचे बाजारीकरण थांबवून सामान्यांना परवडेल अशा शिक्षणासाठी योजना आणणे गरजेचे आहे़ मागसवर्गींयांना उच्च शिक्षण मिळण्यासाठी मिळण्यासाठी जागा वाढवाव्यात. -शशिकांत हिंगोणेकर, माजी विभागीय सचिव, लातूरशिक्षणावर खर्च नेहमीप्रमाणे सहा टक्के असावा तो कमी करू नये, आदिवासी भागातील महाविद्यालयांना विकास निधी मिळावा, सर्व शिक्षा अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी धोरण असावे़ -किसन पाटील, सेवानिवृत्त प्राचार्यपूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागासाठी मोठी आर्थिक तरतूद करावी, डिजिटल साधनांचा वापर वाढावा, किमान पदवीधर शिक्षक असावेत, शिवाय कौशल्यआधारीत शिक्षणाावर भर हवा़-चंद्रकांत भंडारी, शिक्षण समन्वयक

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव