शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

CoronaVirus News: देशापेक्षा जळगावचा मृत्यूदर चौपट; ५६ दिवसांत ६८ मृत्यू;

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2020 06:09 IST

गेल्या तीनच दिवसांमध्ये १४ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

- आनंद सुरवाडे जळगाव : जिल्ह्यात कोरोना पाय पसरवतच चालला असताना गेल्या ५६ दिवसांत ६८ जणांचा मृत्यू झाला आहे. देशाचा मृत्यूदर २.८७ टक्के असून जळगावचा मात्र ११.४९ टक्के इतका आहे. देशाच्या तुलनेत हा मृत्यूदर चौपट आहे. गेल्या तीनच दिवसांमध्ये १४ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

२ एप्रिल रोजी पहिला मृत्यू झाल्यानंतर २१ एप्रिलपासून मृतांची संख्या वाढत २८ मेपर्यंत अर्थात ५६ दिवसांत ६४ वर पोहोचली आहे़ भुसावळात सर्वाधिक १८ त्या खालोखाल अमळनेर १३ व जळगाव येथील ११ जणांचे मृत्यू झालेले आहेत़ रावेरमध्ये ११ बाधितांपैकी ७ जणांचा मृत्यू झाला आहे़

मृत्यूदर ११.४९ टक्के असला तरी लॅब कार्यान्वित झाल्याने तपासणीची संख्या वाढेल. त्यामुळे रुग्णांचे निदान वाढेल मात्र मृत्यूदरही आपोआपच कमी होईल. कारण अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत यापूर्वी तपासणीचा आकडा आपला कमी आहे. रेल्वे आणि इतर रुग्णालयातही कोरोना रुग्णांना दाखल करून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.- डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हाधिकारी, जळगाव.

बाधित व मृत्यूजळगाव : ५५७ (६८), औरंगाबाद : १,३६० (६३), मालेगाव : ७,२२, (४७), नाशिक : २९०, (५),बुलडाणा - ५३ (०३)

देशातील स्थिती बरे होण्याचे प्रमाण - ४१.६१ टक्केमृत्यूदर - २.८७ टक्के

जळगाव जिल्हा स्थितीबरे होण्याचे प्रमाण - ४० टक्केमृत्यूदर - ११.४९ टक्के

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसJalgaonजळगाव