शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
2
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
4
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
5
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
6
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
7
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
8
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
9
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
10
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
11
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
12
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
13
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
14
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
15
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
16
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
17
‘निवडणूकपूर्व’साठी राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार) अनुत्सुक; निवडणुकीनंतर युती करण्याला मात्र पसंती
18
४८ हजार जणांनी म्हटले, दुबार मतदान करणार नाही
19
‘अमेरिकन ड्रीम’ला H-1B व्हिसाचे नख लागते, तेव्हा...
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: देशापेक्षा जळगावचा मृत्यूदर चौपट; ५६ दिवसांत ६८ मृत्यू;

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2020 06:09 IST

गेल्या तीनच दिवसांमध्ये १४ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

- आनंद सुरवाडे जळगाव : जिल्ह्यात कोरोना पाय पसरवतच चालला असताना गेल्या ५६ दिवसांत ६८ जणांचा मृत्यू झाला आहे. देशाचा मृत्यूदर २.८७ टक्के असून जळगावचा मात्र ११.४९ टक्के इतका आहे. देशाच्या तुलनेत हा मृत्यूदर चौपट आहे. गेल्या तीनच दिवसांमध्ये १४ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

२ एप्रिल रोजी पहिला मृत्यू झाल्यानंतर २१ एप्रिलपासून मृतांची संख्या वाढत २८ मेपर्यंत अर्थात ५६ दिवसांत ६४ वर पोहोचली आहे़ भुसावळात सर्वाधिक १८ त्या खालोखाल अमळनेर १३ व जळगाव येथील ११ जणांचे मृत्यू झालेले आहेत़ रावेरमध्ये ११ बाधितांपैकी ७ जणांचा मृत्यू झाला आहे़

मृत्यूदर ११.४९ टक्के असला तरी लॅब कार्यान्वित झाल्याने तपासणीची संख्या वाढेल. त्यामुळे रुग्णांचे निदान वाढेल मात्र मृत्यूदरही आपोआपच कमी होईल. कारण अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत यापूर्वी तपासणीचा आकडा आपला कमी आहे. रेल्वे आणि इतर रुग्णालयातही कोरोना रुग्णांना दाखल करून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.- डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हाधिकारी, जळगाव.

बाधित व मृत्यूजळगाव : ५५७ (६८), औरंगाबाद : १,३६० (६३), मालेगाव : ७,२२, (४७), नाशिक : २९०, (५),बुलडाणा - ५३ (०३)

देशातील स्थिती बरे होण्याचे प्रमाण - ४१.६१ टक्केमृत्यूदर - २.८७ टक्के

जळगाव जिल्हा स्थितीबरे होण्याचे प्रमाण - ४० टक्केमृत्यूदर - ११.४९ टक्के

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसJalgaonजळगाव