शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

मुख्यमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्विकारून राजीनामा द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 21:04 IST

आरक्षणाच्या विषयावर आंदोलकांना झुलवत ठेवत मुख्यमंत्री बुद्धीभेद करीत आहेत. त्यामुळे हजारो शेतकºयांच्या आत्महत्या आणि आता काकासाहेब शिंदे या मराठा तरूणाचा बळी घेणा-या मुख्यमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्विकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चा जिल्हा शाखेतर्फे जिल्हाधिका-यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

ठळक मुद्देजळगावात मराठा क्रांती मोर्चाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनजलसमाधी घेतलेल्या काकासाहेब शिंदे यांना वाहिली आदरांजलीउपजिल्हाधिकारी अभिजित भांडे यांना दिले निवेदन

जळगाव : आरक्षणाच्या विषयावर आंदोलकांना झुलवत ठेवत मुख्यमंत्री बुद्धीभेद करीत आहेत. त्यामुळे हजारो शेतकºयांच्या आत्महत्या आणि आता काकासाहेब शिंदे या मराठा तरूणाचा बळी घेणा-या मुख्यमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्विकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चा जिल्हा शाखेतर्फे जिल्हाधिका-यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच मयत शिंदे यांना आदरांजलीही वाहण्यात आली.दुपारी सव्वा वाजेच्या सुमारास मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी व समाजबांधव जिल्हाधिकारी कार्यालयात जमले. जिल्हाधिकारी मुख्यमंत्र्यांसोबत व्हीडीओ कॉन्फरन्समध्ये व्यस्त असल्याने उपजिल्हाधिकारी अभिजित भांडे पाटील यांना निवेदन देण्यात आले. डॉ.राजेश पाटील यांनी मराठा क्रांती मोर्चाची भूमिका मांडली. त्यात लाखोंचे शिस्तबद्ध ५८ मोर्चे काढणाºया मराठा समाजाच्या मागण्यांवर विचार न करता सरकारने अत्यंत थंड प्रतिसाद दिल्याने पुन्हा आंदोलन सुरू झाले असून आषाढी एकादशीच्या दिवशी काकासाहेब शिंदे या २६ वर्षांच्या मराठा तरूणाचा या सरकारने बळी घेतला आहे. त्याबद्दल सरकारचा निषेध करीत असून मुख्यमंत्र्यांनी हजारो शेतकºयांच्या आत्महत्या आणि काकासाहेब शिंदे या मराठा तरूणाच्या मृत्यूची नैतिक जबाबदारी स्विकारत राजीनामा द्यावा, अशी मागणी शिष्टमंडळाने केली.

टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्रीJalgaonजळगाव