शहरं
Join us  
Trending Stories
1
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
2
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
3
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
4
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
5
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
6
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
7
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
8
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
9
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
10
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
11
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
12
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
13
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
14
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
15
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

चाळीसगाव तालुक्यातील सोलर प्रकल्प पीडित शेतकऱ्यांचा आगामी निवडणुुकांवर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 2:59 PM

चाळीसगाव तालुक्यातील बोढरे व शिवापूर येथील शेतकºयांची १२०० एकर जमिन सोलर उर्जा प्रकल्पासाठी कंपनीने बेकादेशीररित्या हस्तांतरीत केली आहे. या प्रकरणी दोन वर्षांपासून शासन दरबारी पाठपुरावा करुनही पीडित शेतकºयांंना अद्याप न्याय मिळालेला नाही. म्हणून त्या निषेधार्थ दोन्ही गावातील शेतकरी व ग्रामस्थांनी आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देनिवडणूक आयोगाकडे तक्रारबोढरे व शिवापूर शेतकºयांची फसवणूकनिवेदनाच्या प्रति प्रशासनाकडेसात-बारा शेतकºयांच्या नावावर असताना त्या जागी सोलर कंपनीने सुरू केला वीज निर्मिती प्रकल्प

चाळीसगाव, जि.जळगाव :  तालुक्यातील बोढरे व शिवापूर येथील शेतकºयांची १२०० एकर जमिन सोलर उर्जा प्रकल्पासाठी कंपनीने बेकादेशीररित्या हस्तांतरीत केली आहे. या प्रकरणी दोन वर्षांपासून शासन दरबारी पाठपुरावा करुनही पीडित शेतकºयांंना अद्याप न्याय मिळालेला नाही. म्हणून त्या निषेधार्थ दोन्ही गावातील शेतकरी व ग्रामस्थांनी आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबत निवडणूक आयोगाकडे निवेदनाद्वारे दिला आहे.तहसीलदार कार्यालयामार्फत निवडणूक आयोगाकडे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दोन वषार्पासून पीडित शेतकरी हे शेतकरी बचाव कृती समितीच्या माध्यमातून शासन दरबारी पाठपुरावा करीत आहे. महसूल राज्यमंत्र्यांकडे दोनवेळा या बाबतच्या बैठका झाल्या. त्यांनी चौकशीचे आदेश देवूनही शेतकºयांना न्याय मिळालेला नाही. शंभरपेक्षा अधिक शेतकºयांची फसवणूक झाल्याप्रकरणी महसूल प्रशासनाकडे हरकती घेतल्या आहेत. खरेदी व्यवहाराला दीड ते दोन वर्ष उलटला मात्र सात-बारा शेतकºयांच्या नावावर असताना त्या जागी सोलर कंपनीने वीज निर्मिती प्रकल्प सुरू केला आहे. या कंपन्यांकडे अधिकृत कागदपत्रदेखील नाही ही बाब मुंबई येथे झालेल्या राज्यमंत्री राठोड यांच्या समोर उघडकीस येवूनही कारवाई केली जात नाही. त्यामुळे पीडित शेतकºयांनी आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या दरम्यान पीडित शेतकºयांना योग्य तो न्याय मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. निवेदनाच्या प्रति प्रधान मंत्री नवी दिल्ली, मुख्यमंत्री मुंबई, तहसीलदार व पोलीस निरीक्षक चाळीसगाव यांच्याकडे पाठविण्यात आले आहे. निवेदनावर शेतकरी बचाव कृती समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. भरत चव्हाण, भीमराव जाधव, प्रा.गौतम निकम, ओंकार जाधव, विजय शर्मा, आबा गुजर, योगेश्वर राठोड, नासिर भाई शेख, राजू चव्हाण, विश्वजीत नायक, देवेंद्र कुमार नायक आदींच्या स्वाक्षºया आहेत.