शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

बारावीत नापास विद्यार्थिनीची आत्महत्या तर युवकाने मंदिरातील ध्वजाने घेतला गळफास

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2019 17:31 IST

उज्ज्वलाचे आई, वडील शेतात कामाला गेले होते तर भाऊ स्वप्नील जैन कंपनीत रात्रपाळीला कामाला गेला होता.

जळगाव : बारावीच्या परीक्षेत नापास झाल्याच्या नैराश्येतून उज्ज्वला भगवान अस्वार (21) या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. जिल्ह्यातील शिरसोली, येथे शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  तर दुसऱ्या घटनेत एका मुजर युवकाने मंदिरातील ध्वजाच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. 

उज्ज्वला हिचे आई, वडील शेतात कामाला गेले होते तर भाऊ स्वप्नील जैन कंपनीत रात्रपाळीला कामाला गेला होता. सकाळी तो घरी आला असता बहिणीने दोरीने गळफास घेतल्याचे दिसून आले. स्वप्नीलने लागलीच आई, वडीलांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर, उज्ज्वला हिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. उज्ज्वलाच्या पश्चात आई, वडील, भाऊ व बहिण असा परिवार आहे. मात्र, परिक्षेत अपयश आल्याने उज्ज्वलाने हे टोकाचे पाऊल उचललल्याने सर्वांनीच हळहळ व्यक्त केली आहे. मात्र, उज्ज्वलाच्या निधनामुळे संपूर्ण कुटुंब शोकसागरात आहे.

जळगाव तालुक्यातील वाकडी येथील आनंदा बाजीराव गायकवाड (३२) या तरुणाने गावातील मंदिरातच तेथील ध्वजाच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी ६ वाजता उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आनंदा गायकवाड हा तरुण मिळेत ते मजुरीचे काम करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवायचा. गुरुवारी तो कामावरुन घरी न जाता गावातील मंदिरातच गेला व तेथेच झोपला. सकाळी लोकांनी मंदिराच्या भगवा ध्वजाच्या सहाय्यानेच त्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर कुटुंबाने त्याला खासगी डॉक्टरांकडे नेले,मात्र डॉक्टरांना त्यास मृत घोषीत केले. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. गायकवाड याच्या पश्चात पत्नी, दोन मुले व भाऊ असा परिवार आहे.

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकालSuicideआत्महत्याJalgaonजळगावPoliceपोलिस