शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारूख अब्दुला यांचं विधान
2
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
3
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
4
Family Savings : भारतीय कुटुंबांचं 'सेव्हिंग' ५ वर्षांच्या नीचांकी पातळीवर, आता कर्ज घेऊन चालवतायत काम
5
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
6
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
7
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
8
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
9
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
10
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
11
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला
12
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या लग्नातील Unseen Photos आले समोर, एकदा पाहाच!
13
मतदारांना प्रलोभन दाखविणारी भाषणे; भाजप आणि अजित पवारांना आयोगाची नोटीस
14
'सर्कीट' नाही तर 'हे' विचित्र नाव ठेवलं होतं, अर्शदने सांगितला 'मुन्नाभाई'चा जबरदस्त किस्सा
15
संपादकीय: वडाची साल पिंपळाला
16
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
17
मोदी-शाह यांचे पासपोर्ट जप्त करा, ४ जूननंतर देश सोडून पळून जातील - संजय राऊत
18
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
19
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
20
"निवडणुकीमुळे वातावरण गरमच आहे आणि.."; वाईत मतदान केल्यानंंतर 'आई कुठे..' फेम अभिनेत्रीचा अनुभव

जळगावात दोघांनी केली चोरी; पण कोठडीत गेला तिसराच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 2:39 AM

तक्रारदार व पोलीस यांच्या आतताईपणाचा फटका

जळगाव : तक्रारदार व पोलीस यांच्या आतताईपणाचा फटका निष्पाप दुसऱ्या दोन तरुणांना बसला. गुन्हा करणारे दुसरेच असताना कोठडीची हवा तिसºयाला खावी लागली.यावल येथील कांतीलाल कोळी याच्या वाढदिवसानिमित्त सर्व मित्र धरणावर आंघोळीला गेले होते. मात्र दुुचाकीच्या डिक्कीत ठेवलेले त्यांचे मोबाइल चोरीला गेले. सर्व मित्रांनी कांतीलाल व त्याचा मित्र विजय यांनीच मोबाइल लांबविल्याचा आरोप केला. त्यांनी कांतीलाल व विजयच्या विरोधात पोलिसांत तक्रार दिली. अटकेच्या भीतीने कांतीलाल गायब झाला. पोलिसांनी विजयला अटक करुन पाच दिवसांची पोलीस कोठडी घेतली.कांतीलाल व विजय या दोघांच्या नातेवाईकांनी पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांची भेट घेऊन मुलांनी मोबाइल चोरलेच नाहीत, त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. स्थानिक पातळीवर कोणीच विश्वास ठेवायला तयार नाहीत, असे तळमळीने सांगितले. नातेवाईकांची तळमळ पाहता कुठे तरी पाणी मुरत असल्याचा संशय डॉ. उगले यांना आला, त्यामुळे त्यांनी हे प्रकरण स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविले. पण गुन्हे शाखेने केलेल्या तपासात तमीज इरफान तडवी (२५) व अमीन उमेदा तडवी (२५) हे चोर असल्याचे निष्पन्न झाले.