शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

आंतरजिल्ह्याच्या सीमांवर नाकाबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 4:16 AM

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता आंतरजिल्हा सीमांवर नाकाबंदी केली जाणार असल्याची माहिती शुक्रवारी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे ...

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता आंतरजिल्हा सीमांवर नाकाबंदी केली जाणार असल्याची माहिती शुक्रवारी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिली.

कोरोनाचा कहर वाढला आहे. त्यामुळे राज्यासह जिल्ह्यात कठोर निर्बंध घालून देण्‍यात आले आहेत. त्याअंतर्गत आंतरजिल्ह्यात विनाकारण प्रवास करण्यासदेखील बंदी घातली आहे. त्यामुळे आता सर्व पोलीस ठाणेस्तरावर नाकाबंदीचे नियोजन केले गेले आहे. सोबतच खाजगी वाहनांना अत्यावश्यक कारण वगळता आंतरजिल्ह्यात बंदी असेल. शासकीय व खाजगी बसेसमध्ये पन्नास टक्के क्षमेतेने मुभा देण्‍यात आली आहे. जिल्ह्याच्या महत्त्वाच्या सीमांवरदेखील नाकाबंदी करून कडक तपासणी केली जाणार असल्याचेही पोलीस अधीक्षकांनी सांगितले.

सर्व स्तरांतून तपास सुरू

कुसुंबा येथील ओम साईनगरात मुरलीधर राजाराम पाटील व त्यांच्या पत्नी आशाबाई मुरलीधर पाटील या दाम्पत्याचा दोरी किंवा साडीने गळा आवळून खून केल्याची घटना गुरुवारी दुपारी उघडकीस आली होती. या प्रकरणा सर्व स्तरांतून तपास केला जात आहे. घरात चोरी झाल्याचेही दिसून येत आहे. त्यातच ओळखीच्या व्यक्तींचीसुद्धा चौकशी केली जात असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी पत्रकारांशी बोलताना दिली.