शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

पाणीपुरवठ्यासाठी भाजपचे जलसमाधी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 22:56 IST

वरणगाव येथे भाजपने बुधवारी जलसमाधी आंदोलन केले.

ठळक मुद्देआंदोलनामुळे पोलीस प्रशासनाची तारांबळ.

लोकमत न्यूज नेटवर्क

वरणगाव :  पाणीपुरवठा योजनेचे काम त्वरित सुरु करावे, या मागणीसाठी भाजपतर्फे बुधवारी जलसमाधी आंदोलन करण्यात आले.

शहरासाठी २४ तास पाणी मिळेल, अशा प्रकारची २५ कोटीची पाणीपुरवठा योजना भाजप सरकारच्या काळात मंजूर करून झाली होती. ५ डिसेंम्बर रोजी राज्य सरकारने त्याला स्थगिती दिली. तसेच ५ जूनच्या सभेत वरणगाव शहर विकास विरोधी आघाडीने जास्त दराने निविदा आली म्हणून व कर्मचारी यांच्या पगाराचा बहाणा करून पाणी योजनेची निविदेचे टेंडर पुन्हा काढण्याचा ठराव केला. परंतु, मंजूर पाणी योजनेचे काम त्वरीत सुरू करा, या मागणीसाठी भाजपातर्फे रस्ता रोको आंदोलन उपोषण झाले. मात्र, सरकारला जाग येत नाही म्हणून दि. २३ डिसेंबर रोजी शेकडो महिला व नागरिकांच्या उपस्थितीत व माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांचे नेतृत्वाखाली वरणगाव येथील भोगावती नदीच्या पात्रात जलसमाधी आंदोलन पार पडले.आंदोलनामुळे पोलीस प्रशासनाची तारांबळ उडाली. यावेळी शहराध्यक्ष सुनील माळी, अल्लाउद्दीन सेठ, अशोक श्रीखंडे, दत्तू मराठे, संजयकुमार जैन, गोलू राणे उपस्थित होते.

टॅग्स :JalgaonजळगावBJPभाजपाWaterपाणी