शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
शेअर बाजारात NSDL ची होणार CDSL शी टक्कर; ग्रे मार्केटमध्ये काय संकेत, किती गुंतवणूक करावी लागणार?
4
३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक, टाटा-रिलायन्ससह 'या' शेअर्समुळे गुंतवणूकदारांना दिलासा! तुमच्या पोर्टफोलिओचं काय झालं?
5
आमिर खानने घेतला मोठा निर्णय, अभिनेत्याने सुरू केलं 'जनता का थिएटर'
6
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
7
शैलेश जेजुरीकर बनले 'या' अमेरिकन कंपनीचे CEO! मायक्रोसॉफ्ट, गुगलनंतर आता P&G लाही मिळणार 'भारतीय' नेतृत्व!
8
Tripti Dimri : "मी ३० वर्षांपासून गप्प...", तृप्ती डिमरीने खूप काही केलंय सहन, का नाही उठवला आवाज?
9
Russia Ukraine War: "हल्ले थांबवा अन्यथा..."; रशिया-युक्रेन युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्पकडून पुतिन यांना इशारा!
10
BCCI च्या ऑफिसमध्ये चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या IPL जर्सी चोरुन हरयाणात विकल्या
11
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
12
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
13
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
14
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
15
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
16
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
17
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
18
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
19
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
20
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं

भाजप शासन सत्तेला लागलेली बोंडअळी : संग्राम कोते-पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 18:54 IST

राज्य शासनाने शिवरायांच्या नावाने राबविलेली कर्जमाफी योजना फसवी ठरली आहे. हे युतीचे शासनच बोंडअळीने ग्रस्त झाले आहे. सत्ता परिवर्तनासाठी कार्यकर्त्यांना संघर्ष करावा लागणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील यांनी सोमवारी दुपारी येथे केले.

ठळक मुद्देजामनेरला युवक कार्यकारिणी घोषितसत्ता परिवर्तनासाठी कार्यकर्त्यांना संघर्ष करण्याचे आवाहनभाजपाकडून सत्तेचा होतोय दुरूपयोग

जामनेर : राज्य शासनाने शिवरायांच्या नावाने राबविलेली कर्जमाफी योजना फसवी ठरली आहे. हे युतीचे शासनच बोंडअळीने ग्रस्त झाले आहे. सत्ता परिवर्तनासाठी कार्यकर्त्यांना संघर्ष करावा लागणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील यांनी सोमवारी दुपारी येथे केले.जामनेर येथील मंगल कार्यालयात झालेल्या युवक मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील होते. संग्राम पाटील यांनी सांगितले की, राज्यात सर्वत्र सत्तेचा दुरुपयोग होत आहे. तालुक्यात त्याचे प्रमाण जास्तच आहे. बुथकमेटी हा सत्ता प्राप्तीचा राजमार्ग असल्याने प्रत्येक कार्यकर्त्यांनी त्यात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.माजी जि.प.सदस्य संजय गरुड यांनी सांगितले की, मंत्री गिरीष महाजनांनी चार वर्षात तालुक्यात एकही नवीन सिंचन प्रकल्प आणला नाही. जिल्हा युवक अध्यक्ष ललित बागुल, अ‍ॅड. रवींद्र पाटील यांची भाषणे झाली.यावेळी युवक तालुकाध्यक्षपदी शैलेश पाटील, शहर अध्यक्षपदी कृष्णा माळी यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. व्यासपीठावर भगवान पाटील, महिला जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील, डिगंबर पाटील, युनुस खान, जावेद मुल्लाजी, प्रमोद पाटील, नाना पाटील, अभिषेक पाटील, कल्पिता पाटील, पप्पु पाटील, पुजा भडांगे, बंगालसिंग चितोडीया, अनिस पठाण, प्रल्हाद बोरसे, मनीषा पाटील, मिना शिंदे उपस्थित होते. प्रास्ताविक तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी केले. सूत्रसंचलन किशोर पाटील यांनी तर आभार सुनिल पाटील यांनी मानले.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसJalgaonजळगाव