शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

भाजप शासन सत्तेला लागलेली बोंडअळी : संग्राम कोते-पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 18:54 IST

राज्य शासनाने शिवरायांच्या नावाने राबविलेली कर्जमाफी योजना फसवी ठरली आहे. हे युतीचे शासनच बोंडअळीने ग्रस्त झाले आहे. सत्ता परिवर्तनासाठी कार्यकर्त्यांना संघर्ष करावा लागणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील यांनी सोमवारी दुपारी येथे केले.

ठळक मुद्देजामनेरला युवक कार्यकारिणी घोषितसत्ता परिवर्तनासाठी कार्यकर्त्यांना संघर्ष करण्याचे आवाहनभाजपाकडून सत्तेचा होतोय दुरूपयोग

जामनेर : राज्य शासनाने शिवरायांच्या नावाने राबविलेली कर्जमाफी योजना फसवी ठरली आहे. हे युतीचे शासनच बोंडअळीने ग्रस्त झाले आहे. सत्ता परिवर्तनासाठी कार्यकर्त्यांना संघर्ष करावा लागणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील यांनी सोमवारी दुपारी येथे केले.जामनेर येथील मंगल कार्यालयात झालेल्या युवक मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील होते. संग्राम पाटील यांनी सांगितले की, राज्यात सर्वत्र सत्तेचा दुरुपयोग होत आहे. तालुक्यात त्याचे प्रमाण जास्तच आहे. बुथकमेटी हा सत्ता प्राप्तीचा राजमार्ग असल्याने प्रत्येक कार्यकर्त्यांनी त्यात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.माजी जि.प.सदस्य संजय गरुड यांनी सांगितले की, मंत्री गिरीष महाजनांनी चार वर्षात तालुक्यात एकही नवीन सिंचन प्रकल्प आणला नाही. जिल्हा युवक अध्यक्ष ललित बागुल, अ‍ॅड. रवींद्र पाटील यांची भाषणे झाली.यावेळी युवक तालुकाध्यक्षपदी शैलेश पाटील, शहर अध्यक्षपदी कृष्णा माळी यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. व्यासपीठावर भगवान पाटील, महिला जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील, डिगंबर पाटील, युनुस खान, जावेद मुल्लाजी, प्रमोद पाटील, नाना पाटील, अभिषेक पाटील, कल्पिता पाटील, पप्पु पाटील, पुजा भडांगे, बंगालसिंग चितोडीया, अनिस पठाण, प्रल्हाद बोरसे, मनीषा पाटील, मिना शिंदे उपस्थित होते. प्रास्ताविक तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी केले. सूत्रसंचलन किशोर पाटील यांनी तर आभार सुनिल पाटील यांनी मानले.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसJalgaonजळगाव