शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

बँक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे ग्राहकांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 13:20 IST

व्यवहार खोळंवले

ठळक मुद्दे५००च्यावर कर्मचारी सहभागीसरकारच्या धोरणाविरुद्ध घोषणाबाजी

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. ३१ - इंडियन्स बँक्स असोसिएशनतर्फे वेतन करारास विलंब होत असल्याचा आरोप करत युनायटेड फोरम बँक युनियन्सने ३० व ३१ मे रोजी देशव्यापी संपाची हाक दिली असून त्यानुसार जळगावातही स्टेट बँक आॅफ इंडिया स्टॉफ युनियनच्यावतीने संप पुकारण्यात आला आहे. संपाच्या पहिल्या दिवशी ३० रोजी सकाळी स्टेट बँकेच्या मुख्य शाखेसमोर कर्मचाºयांनी एकत्र येत घोषणाबाजी केली. या संपामध्ये जवळपास ५००च्यावर कर्मचारी सहभागी झाले असून संपाच्या पहिल्याच दिवशी व्यवहार ठप्प झाल्याने ग्राहकांचे हाल झाले.३० रोजी सकाळी १०.३० वाजता स्टेट बँकेच्या मुख्य शाखेसमोर सर्व कर्मचाºयांनी एकत्र येऊन सरकारच्या धोरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या वेळी स्टेट बँक आॅफ इंडिया स्टॉफ युनियनचे विभागीय सचिव श्याम पाटील, उपसचिव बाबुलाल चव्हाण, अशोक देवरे, प्रसाद पाटील, पुरुषोत्तम चव्हाण, विजय सपकाळे, भालचंद्र कोतकर, करंदीकर, रावेरकर, महिरे, खेवलकर, प्रतिक देव, विनया जोशी, तायडे, अनुप जाजू आदी सहभागी झाले होते.धनादेश वटणावळ ठप्पबँक कर्मचाºयांच्या या संपामुळे बँक परिसरात सकाळपासूनच शुकशुकाट होता. जळगाव शहरातील ३५० कोटींचे व्यवहार ठप्प होऊन जिल्हाभरातील एका दिवसात ५५० ते ६०० कोटींचे धनादेश वटणावळदेखील ठप्प झाले. एकाच दिवसात हजारो कोटींचे व्यवहार ठप्प झाल्याने सामान्य ग्राहकांसह व्यापारी, उद्योजक यांना याचा फटका बसला.एटीएमवर गर्दीसंपामुळे बँका बंद असल्याने रक्कम काढण्यासाठी ग्राहकांची एटीएमवर गर्दी झाली होती. पहिल्याच दिवशी हाल झाल्याने अजून ३१ मे रोजीही एटीएमवरच मदार राहणार असली तरी एटीएममध्ये पुरेसी रक्कम असणे गरजेचे राहणार आहे.

टॅग्स :StrikeसंपJalgaonजळगाव