शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

माहेरघरीच केळीला मिळतेय सापत्न वागणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2020 04:34 IST

केळीसाठी टिश्यूकल्चर लॅब उभारण्याची घोषणा हवेतच विरली. खतांचे भाव आणि मजुरीही तिपटीने वाढली आहे. किमान सलग आठ तास विजेची अपेक्षा पूर्ण होत नाही.

चुडामण बोरसे जळगाव : केळीचे माहेरघर असलेल्या जळगावमध्येच केळीला सापत्न वागणूक मिळत आहे. केळीला फळाचा दर्जा मिळण्याच्या घोषणा हवेतच विरल्या तसेच पोषण आहारातही तिचा समावेश झाला नाही. केळींवरील रोगांच्या उपाययोजनांसाठी साधी प्रयोगशाळाही उभारली गेली नाही.जिल्ह्यात सुमारे ५० ते ६० हजार हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड केली जाते. केळीची मागणी आणि पुरवठा चांगला असला तरच चांगला भाव मिळत असतो. केळी काढल्यानंतर पहिल्या महिन्यात एक टनाला १२०० तर दुसऱ्याच महिन्यात ८०० रुपयांचा एकढा कमी भाव मिळत असतो. केळीवर प्रक्रिया करणारा उद्योग सुरू होईपर्यंत शेतकऱ्यांना चांगले दिवस येणार नाहीत. केळीसाठी टिश्यूकल्चर लॅब उभारण्याची घोषणा हवेतच विरली. खतांचे भाव आणि मजुरीही तिपटीने वाढली आहे. किमान सलग आठ तास विजेची अपेक्षा पूर्ण होत नाही.>हे भेद दूर व्हावेत...मृग बहारमधील केळीला चांगला भाव दिला जातो. पण कांदेबागातील केळीचे भाव नेहमी कमी - जास्त होत असतात. केळीला एका हेक्टरसाठी साडेतीन ते चार लाख रुपये खर्च येतो. शेतकºयांना मात्र सोसायटीकडून ८० हजार रुपये आणि बँकेकडून १ लाख २० हजार एवढे कर्ज मिळते, उर्वरित पैसा उभा करावा लागतो. केळीसाठी फक्त ४१ ते ४२ हजार हेक्टर क्षेत्रालाच हवामानावर आधारित फळ पीक विमा लागू आहे. तो इतर क्षेत्रालाही मिळायला हवा.>केळीला फळाचा दर्जा मिळावा आणि पोषण आहारात समावेश व्हावा, यासाठी शासनच उदासीन आहे. शासनाला हे करायचे नाही, असे आतापर्यंतच्या घोषणांवरुन दिसत आहे.- डॉ. सत्वशील जाधव,केळी अभ्यासक