शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

उष्णलहरीमुळे दापोरा परिसरात केळी उत्पादक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 18:47 IST

गिरणा काठावरील दापोरा परिसरात मोठ्या प्रमाणावर केळी लागवड आहे. सध्या सततच्या अधिक तापमानामुळे केळी बागांना फटका बसतोय, उपाययोजना करूनही होणारे नुकसान थांबत नाही.

ठळक मुद्देउष्ण वा-यापासून केळी बागाचे संरक्षणासाठी लावली जातेय नेटउन्हामुळे काढणीयोग्य केळीच्या बांधातून गळून पडताहेत घळरात्रीवेळी वाहणा-या उष्णवा-यांचा केळी बागांना फटका

आॅनलाईन लोकमतदापोरा,जि.जळगाव,दि.१७ - गिरणा काठावरील दापोरा परिसरात मोठ्या प्रमाणावर केळी लागवड आहे. सध्या सततच्या अधिक तापमानामुळे केळी बागांना फटका बसतोय, उपाययोजना करूनही होणारे नुकसान थांबत नाही.सतत ४५ अंशाच्या वर असलेले तापमानात केळीबागांना कितीही पाणी दिले तरी लगेच सुकणे, पाने करपत आहेत. बागेत सूर्याच्या तीव्र झळा बसतात. रात्रीवेळी पाणी देणे केळी बागांना योग्य असून मात्र विजेच्या समस्यामुळे शक्य होत नाही. आठवड्यातून चार दिवस दिवसा व चार दिवस रात्री अशी आठ तास वीज मिळते. रात्रीवेळी वाहणारे उष्णवारे याचाही फटका बागाना बसून गरम पाणी केळीबागांना जाते.विविध उपाययोजना करून संरक्षणदिवसा उष्ण वाऱ्यांपासून संरक्षण व्हावे, जमिनीत ओलावा टिकावा यासाठी शेतकरी वर्ग शेडनेट, घरातील साड्या, तुरखाट्या, उंच वाढणारी शेवरी, मका, हत्ती गवत बागाच्या चौफेर लावून काही प्रमाणात संरक्षण व्हावे यासाठी प्रयत्न करीत आहेत. मात्र उन्हाच्या तीव्रतेमुळे या उपाययोजना देखील निष्फळ ठरत आहेत.बांध्यातून निसटलेल्या घळास व्यापारी घेईनाउष्ण वाहणारे वारे, ४५ अंशावरील तापमानामुळे केळी पाने करपली जावून उन्हाच्या तीव्रतेमुळे काढणी योग्य आलेली केळीची घळ रात्रीमध्ये गळून पडतात. यामळे त्यांची ताठरता कमी होते. लवचिक वाटत असल्याने व्यापारी ते नाकारत आहेत. केळीसाठी लागणारा खर्च देखील निघत नाही. प्रत्येक वेळीबागामध्ये दररोज ५ ते १० घळाचे नुकसान होत आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव