शहरं
Join us  
Trending Stories
1
'वक्फ बोर्डाच्या जमिनी मूळ मालकांना परत मिळाव्या'; चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी
2
डीपफेक व्हिडीओवर बसणार आळा, मोदी सरकार आणणार डिजिटल इंडिया विधेयक; यूट्यूबवरही नियंत्रण येणार
3
अलकनंदामध्ये मिनी बस ६६० फूट खाली कोसळली; रुद्रप्रयाग दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू, चौकशीचे आदेश
4
भारत-कॅनडा सामन्याचा निकाल लागला! जाणून घ्या टीम इंडियाचं Super 8 वेळापत्रक
5
संरक्षक भिंत तोडून सिमेंट मिक्सर कोसळला सात जण जखमी
6
पाकिस्तानला धुणारा पाऊस गतविजेत्या इंग्लंडची नौका बुडवणार? अँटिग्वावरील लाईव्ह दृश्य
7
मणिपूरमध्ये सचिवालयजवळच्या इमारतीला भीषण आग; जवळच मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान
8
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
9
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
10
सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके
11
“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल
12
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
13
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
14
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
15
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
16
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
17
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
18
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
19
“लोकसभेत आमचा स्ट्राइक रेट चांगला, महायुतीत आम्हीच मोठा भाऊ”; शिंदे गटातील नेत्यांचे विधान
20
"विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो"

उष्माघात टाळण्यासाठी उन्हात जाणे टाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 3:54 PM

जळगावातील वाढत्या तापमानामुळे शरीराची लाहिलाही

ठळक मुद्देभरपूर पाणी प्या, फळ व त्यातल्या त्यात रसाळ फळे जास्त प्रमाणात खाउघड्यावरील खाद्य पदार्थ तसेच बाहेरचे खाणे-पिणे टाळावेसकाळी ११ ते सध्याकाळी सहा दरम्यान शक्यतो बाहेर पडू नये

आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.३० : अंगाची लाही लाही करणाऱ्या उन्हाळ््याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. या वाढत्या उन्हासोबत विविध आजारही वाढतात, त्यामुळे ‘आरोग्य सांभाळा...’ असाच सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे.उन्हाची तीव्रता वाढत असल्याने त्याच जनजीवनावर परिणाम तर होतच आहे, शिवाय उष्माघाताचीही शक्यता वाढली आहे. यासंदर्भात काळजी घेण्याबाबत सल्ला दिला जात आहे.उन्हामुळे शरीराचे तापमान वाढण्यासह शरीरातील पाणीदेखील कमी होते. त्यामुळे थोडे जरी कष्टाचे काम केले तर थकवा येतो. इतकेच नव्हे चक्कर येऊन प्रकृतीही खालावते. शरीराचे पाणी कायम ठेवण्यासाठी काळजी घेत शक्यतो अवजड कामे करू नये, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.हे टाळाउघड्यावरील खाद्य पदार्थ तसेच बाहेरचे खाणे-पिणे टाळावेबर्फाचा गोळा ज्या पासून तयार होतो, त्या बर्फाच्या दर्जाची शाश्वती नसते, त्यामुळे बर्फाचे गोळे खावू नये.सकाळी ११ ते सध्याकाळी सहा दरम्यान शक्यतो बाहेर पडू नयेजीन्स, घट्ट कपडे यांचा वापर टाळावा, आजारी मुलांना शाळेत पाठवू नयेआहारामध्ये उष्ण पदार्थांचा वापर टाळावा.अशी घ्या काळजीभरपूर पाणी प्या, फळ व त्यातल्या त्यात रसाळ फळे जास्त प्रमाणात खाइलेक्ट्रॉल पावडर, लिंबू सरबत, कैरीचे पन्हे यांचेही सेवन करावे.घर, कार्यालय व कामाच्या ठिकाणी कोठेही थंड वातावरण राहण्यासाठी कुलरचा वापर कराबाहेर जाताना डोक्याला पांढरा रुमालअवश्यबांधाशक्यतो बाहेरची कामे सकाळीच करून घ्यावीसुती व मोकळ््या कपड्यांचा वापर करा 

टॅग्स :JalgaonजळगावTemperatureतापमान