शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कापूस खरेदीसाठी जिल्ह्यात वाढीव केंद्र सुरू करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 12:58 IST

पालकमंत्री : पणन संचालक, कृउबा सभापतींसोबत बैठक

जळगाव : जिल्ह्यात कापूस खरेदी केंद्र सुरू असले तरी ही संख्या कमी आहे. त्यामुळे कापूस खरेदी केला जाणार नाही अशी भीती शेतकऱ्यांची आहे. मात्र, शेतकऱ्यांची अडचण समजून अजून काही ठिकाणी कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासोबत खरीप हंगाम नियोजनाबाबत व्हिडीओ कॉन्फ्ररन्सिंग वरील बैठक संपल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.यावेळी जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे हेदेखील उपस्थित होते. लॉकडाउनच्या काळात कापूस खरेदीदेखील थांबविण्यात आली होती. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत आला होता.त्यामुळे सीसीआयकडून कापूस खरेदी सुरु करण्यात आली. याठिकाणी केवळ २० वाहनांनाच प्रवेश दिल्याची तक्रार शेतकºयांनी केली होती.त्यामुळे गुरुवारी मुख्यमंत्र्यांसोबतच्या चर्चेत हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानुसार कितीही वाहनांव्दारे कापूस खरेदीस काहीही हरकत नसल्याची माहिती पालकमंत्र्यांनी दिली आहे. त्यामुळे शेतकºयांचा माल खरेदी केला जाणार असून, अजून काही ठिकाणी केंद्र सुरु केल्यानंतर ही समस्यादेखील मार्गी लागणार आहे.केळी विकास महामंडळाच्या मुख्यालयाची मागणीजिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा खरीप हंगामासाठी सज्ज झाली असून खते, बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. जिल्ह्यात केळी विकास महामंडळाचे मुख्यालय व्हावे याकरिता पालक मंत्र्यांनी मंत्रीमंत्रळाच्या बैठकीत मागणी केली आहे. यावर सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले असून पोखरा अतंर्गत जिल्ह्यातील ज्या शेतकºयांनी पूर्वसंमती घेऊन शेती उपयोगी उपकरणे खरेदी केली आहे. त्यांना त्याची रक्कम मिळण्याची मागणीही शासनाकडे केली आहे असेपालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :FarmerशेतकरीJalgaonजळगाव