शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

पाडळसे प्रकल्पाच्या आर्थिक तरतुदींसाठी गुंतवणूक मान्यता समितीचीही मान्यता द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 7:19 PM

दिल्ली येथे केंद्रीय जलायोगाच्या बैठकीत टप्पा दोनच्या पाणी साठ्यालाही मान्यता मिळण्याची मागणी

अमळनेर, जि.जळगाव : दिल्ली येथे केंद्रीय जलायोगाची बैठक २८ रोजी होत असून, निम्न तापी प्रकल्प पाडळसेला केंद्रीय जलआयोगाची मान्यता देताना दुसऱ्या टप्प्याच्या पाणी साठ्याला व आर्थिक तरतुदींसाठी गुंतवणूक मान्यता समितीकडे शिफारस करून पुढील कार्यवाही तातडीने करावी, अशी मागणी माजी आमदार साहेबराव पाटील यांनी केंद्रीय जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मेल व ट्विट करून केली आहे.दिल्ली येथे केंद्रीय जलायोगाची बैठक होत असून या बैठकीत निम्न तापी प्रकल्प ला जलायोगाची मान्यता मिळण्याची शक्यता आह,े मात्र यात फक्त टप्पा एकला मान्यता मिळेल दुसºया टप्प्याच्या पाणी साठ्यालाही मंजुरीची आवश्यकता आहे व तांत्रिक समितीची मान्यता मिळाली तरी तालुक्याची परिस्थिती पाहता आर्थिक तरतुदीलाही मान्यतेची ताबडतोब गरज आहे. निम्न तापी प्रकल्पाचा सुधारित अहवालानुसार जळगाव-धुळे जिल्ह्यातील अमळनेर, चोपडा, पारोळा, धरणगाव, शिंदखेडा व धुळे या तालुक्यातील ४३ हजार ६०० हेक्टर क्षेत्र सरकारी उपसा सिंचन पद्धतीने सिंचित करण्याचे नियोजन आहे. पाणीसाठा १४.८५ टीएमसी असून उपयुक्त साठा १४.३९ टीएमसी आहे, परंतु प्रथम टप्प्यात फक्त १०.४० अब्ज घनफुट पाणी साठा करण्यात येणार आहे. तापी खोºयाच्या सुधारित बृहत आराखड्यानुसार महाराष्ट्रात तापी खोºयात १९१.४० अब्ज घनफुट पाण्याव्यतिरिक्त एकूण ३१.९१ अब्ज घनफुट पाणी उपलब्ध होणे आवश्यक आहे, असे नमूद करण्यात आले आहे.महाराष्ट्रास मिळणाºया अतिरिक्त ३१.९१ अब्ज घफु पाण्याव्यतिरिक्त ४.०७ अब्ज घनफुट पाण्याच्या तरतुदीसह सतत अवर्षण प्रकल्प क्षेत्र असलेल्या भागातील रखडलेला निम्न तापी प्रकल्प केंद्रीय आयोगाच्या लाभवैय गुणोत्तराच्या निकषानुसार लाभक्षेत्र गुणोत्तर १.६९ हेक्टर इतके असलेल्या सिंचन प्रकल्प लाभ क्षेत्रातील कायमस्वरूपी अवर्षणाची सौम्यता समस्या कमी करण्यासाठी सिंचन क्षमता व निर्मित सिंचन क्षमता यातील समतोल विकासासाठी एकात्मिक राज्य जल आराखड्यानुसार रखडलेला निम्न तापी प्रकल्प तापी बृहत आराखड्यातील तरतुदीनुसार नियोजित टप्पा १ पाणीसाठा ९.३१ अब्ज घनफुट आणि भविष्यकालीन नियोजन टप्पा २ पाणी साठा ५.५४ अब्ज घनफुट प्रशासकीय मान्यता पूर्ण पाणी १४.८५ उपलब्धतेसह अहवालानुसार केंद्रीय जलायोगाच्या तांत्रिक मूल्यांकन समितीच्या बैठकीत मान्यता घेऊन प्रकल्पाच्या आर्थिक तरतुदींसाठी गुंतवणूक मान्यता समितीकडे शिफारशीसह कार्यवाही व मंजुरीसाठी पाठवावी, अशी मागणी नितीन गडकरींसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, जलआयोगाचे चेअरमन, जलायोगाचे मुख्य अभियंता यांच्यासह संबंधित अधिकाºयांकडे केली आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईAmalnerअमळनेर