शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
3
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
4
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
5
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
6
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
7
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
8
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
9
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
10
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
11
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
12
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
13
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
14
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
15
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
16
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
17
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
18
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळालं; उपपंतप्रधान तावातावाने म्हणाले...
19
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
20
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई

भाजपातील डावललेल्या निष्ठावंतांची नाराजी स्वाभाविक : एकनाथराव खडसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 20:14 IST

मनपा निवडणुकीसाठी भाजपाने उमेदवारी न दिल्याने अनेक निष्ठावान नाराज झाले आहेत. याबाबत पक्षाचे माजी मंत्री तथा आमदार एकनाथराव खडसे यांनी डावलेल्या निष्ठावंतांची नाराजी स्वाभाविक असल्याचे मत व्यक्त केले आहे.

ठळक मुद्देपैशावाल्यांचा पक्ष बाबत मतदारच उत्तर देतीलभाजपा कार्यकर्त्यांनी केली जाहिर टिकाउमेदवारीवर पहिला हक्क कार्यकर्त्यांचाच

जळगाव- मनपा निवडणुकीसाठी भाजपाने उमेदवारी न दिल्याने अनेक निष्ठावान नाराज झाले आहेत. याबाबत पक्षाचे माजी मंत्री तथा आमदार एकनाथराव खडसे यांनी डावलेल्या निष्ठावंतांची नाराजी स्वाभाविक असल्याचे मत व्यक्त केले आहे. तसेच भाजपा हा पैसेवाल्यांचा पक्ष झाल्याचा आरोप होत असल्याबद्दल प्रतिक्रिया न देता मतदार याचे उत्तर देतील, असेही ते ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले.भारतीय जनता पार्टीने मोठ्या संख्येने उमेदवार इतर पक्षातून आयात केल्याने पक्षातील पृथ्वीराज सोनवणे व जयश्री नितीन पाटील या दोघा नगरसेवकांचे तर तिकिट कापलेच गेले परंतु इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांचीही उमेदवारीची संधी हुकली यामुळे पक्षातील निष्ठावंतांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पृथ्वीराज सोनवणे व महिला आघाडीच्या महानगराध्यक्षा जयश्री पाटील यांनी तर भाजपा हा पैशावाल्यांचा पक्ष झाला असल्याची टीका जाहीरपणे केली आहे.या पार्श्वभूमीवर एकनाथराव खडसे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, पक्षात अचानक प्रवेश करुन उमेदवारी करणाऱ्यांमुळे जर निष्ठावंत डावलेले जात असतील तर त्यांची नाराजी ही स्वाभाविक आहे. उमेदवारीवर पहिला हक्क हा वर्षानुवर्षे पक्षासाठी काम करणाºया कार्यकर्त्यांचाच आहे. दरम्यान भाजपा हा पैशावाल्यांचा पक्ष झाल्याचा आरोप आता भाजपातीलच नाराजांकडून होत असल्याबद्दल ते म्हणाले की, याबाबत मी याबाबत काही बोलण्यापेक्षा मतदारांकडून या प्रश्नाचे उत्तर निवडणुकीतून मिळेल.

टॅग्स :Eknath Khadaseएकनाथ खडसेJalgaonजळगाव