शहरं
Join us  
Trending Stories
1
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
2
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
5
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
6
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
7
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
8
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
9
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
10
Rakhi Sawant Health Update: राखी सावंतने स्वतःच दिली प्रकृतीबद्दल मोठी माहिती, म्हणाली- "माझ्या गर्भाशयात..."
11
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
12
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
13
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
14
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
15
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
16
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत
17
कॅफे म्हैसूरच्या मालकावर फिल्मी स्टाईल दरोडा; पोलिसांची व्हॅन वापरुन पळवले २५ लाख
18
Investment Tips : निवृत्तीनंतर हात पसरायचे नसतील तर काय कराल? 'या' योजनांमध्ये गुंतवणुकीचा करू शकता विचार
19
धक्कादायक! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, ३ दिवसांनी सापडले मृतदेह
20
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा

अमळनेरच्या नवदुर्गांनी २२ मुलींचे संसार केले उभे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 3:28 PM

जिल्ह्यातील देहविक्री करणाऱ्या भगिनींना समाजाचा विरोध पत्करून संघटित करून त्यांच्या २२ मुलींचे विवाह करून सन्मानाने जीवन प्रवाहात आणण्याचे काम अमळनेर येथील आधार संस्थेच्या भारती पाटील व रेणु प्रसाद या नवदुर्गांनी केले आहे.

ठळक मुद्देएचआयव्ही संसर्गापासून ८०० बालकांचीही घेतली काळजीविविध दानशूर व्यक्तींचे घेतले सहकार्यकौटुंबिक हिंसाचार, महिलांना कायदेविषयक माहितीचे मार्गदर्शन

अमळनेर : जिल्ह्यातील देहविक्री करणाऱ्या भगिनींना समाजाचा विरोध पत्करून संघटित करून त्यांच्या २२ मुलींचे विवाह करून सन्मानाने जीवन प्रवाहात आणण्याचे काम अमळनेर येथील आधार संस्थेच्या भारती पाटील व रेणु प्रसाद या नवदुर्गांनी केले आहे.शिवाय एचआयव्ही संसर्गित गरोदर मातांचा संसर्ग त्यांच्या बालकांपर्यंत पोहचू नये म्हणून त्यांची तपासणी करून काळजी घेऊन सुमारे ७०० ते ८०० बालकांना संसर्गापासून यशस्वीरीत्या वाचवण्यात यश आले आहे.एचआयव्ही संसर्गित सर्व पुरुष व महिला आणि बालके यांना विहान प्रकल्पाद्वारे समुपदेशन मदत व मार्गदर्शन करून समाजातील विविध दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने एचआयव्ही ही संसर्गित बालकांना आहार पुरवला जातो.यासोबत कौटुंबिक हिंसाचार, महिलांना कायदेविषयक माहितीची असलेली गरज व मोडणारी कुटुंबे पाहून कौटुंबिक सल्ला व मार्गदर्शन केंद्र आणि बाल सहाय्य कक्षाची स्थापना केली व २ हजार कुटुंबांची घडी बसवली. देहविक्री करणाºया महिला भारतात जन्मल्या असून त्यांचे आधार कार्ड, रेशन कार्ड नसल्याने त्यांची नागरिक म्हणून ओळख नव्हती. त्यांना समाजाच्या प्रवाहात आणून सर्व शासकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम आधार संस्थेच्या पदाधिकारी भारती पाटील व रेणु प्रसाद यांनी केले आहे.

टॅग्स :Navratriनवरात्री