शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह आणि एकनाथ शिंदेंमध्ये ५० मिनिटे बैठक; रवींद्र चव्हाणांबाबत तक्रारीचा सूर, काय घडलं?
2
दिल्लीत तक्रार अन् मुंबईत डिल? उपमुख्यमंत्री पदासाठी शिंदेचा नेता भाजपशी जुळवून घेण्याच्या प्रयत्नात, अंधारेंचा दावा
3
Ashish Shelar:... तर मुंबईत अजित पवार गटाशी युती करणार नाही, आशिष शेलार यांचा इशारा!
4
SBI मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४१,८२६ चं फिक्स व्याज; परताव्याची गॅरंटी
5
आजचे राशीभविष्य - २० नोव्हेंबर २०२५, 'या' राशीच्या व्यक्तींसाठी आज लाभदायी दिवस, शेअर-सट्टा ह्यात धनलाभ होईल
6
Mahayuti: एकनाथ शिंदे दिल्लीत, अजित पवार ‘वर्षा' बंगल्यावर, महायुतीत 'ऑल इज वेल'?
7
Dombivli: डोंबिवलीत भाजप मजबूत, मनसेच्या माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेने टाकले जाळे!
8
Ulhasnagar: पक्षांतर करणाऱ्यांच्या फोटोला आधी फासले काळे; नंतर सन्मानाने स्थान!
9
India- Israel: भारत-इस्रायलचे संबंध आणखी होणार वृद्धिंगत!
10
Andhra Pradesh: आंध्र प्रदेशात सात नक्षलवाद्यांचा खात्मा, ५० जणांना अटक; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त
11
Palghar: पालघरमध्ये शिक्षकाच्या मारहाणीला घाबरून मुलं लपली जंगलात, मग पुढं काय घडलं?
12
SC: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे का ढकलत नाहीत? न्यायालयाकडून राज्य सरकारला जाब
13
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
14
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
15
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
16
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
17
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
18
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
19
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
20
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
Daily Top 2Weekly Top 5

सुट्टीच्या तीन दिवस जिल्हा बँकेच्या सर्व शाखा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:16 IST

जळगाव : आर्थिक वर्ष संपण्याच्या शेवटी सलग तीन दिवस सुट्या आल्याने शेतकऱ्यांना पीक कर्ज भरण्यास अडचण येऊ नये म्हणून ...

जळगाव : आर्थिक वर्ष संपण्याच्या शेवटी सलग तीन दिवस सुट्या आल्याने शेतकऱ्यांना पीक कर्ज भरण्यास अडचण येऊ नये म्हणून जिल्हा सहकारी बँकेच्या जिल्ह्यातील सर्व २३९ शाखा सुट्टीच्या तीन दिवस सुरू राहणार आहे.

शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जाची ३१ मार्चपर्यंत परतफेड करावी लागते. त्यात या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात २७ मार्च रोजी चौथा शनिवारी, २८ रोजी रविवार तसेच २९ रोजी धुलीवंदनची सुट्टी आली आहे. शेतकऱ्यांना ३१ मार्च अखेर आपले कर्ज भरता आले पाहिजे यासाठी सुट्ट्या या तीन दिवस जिल्हा बँकेच्या जिल्ह्यातील सर्व २३९ शाखा सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार शेतकऱ्यांना आता सुट्टीच्या दिवशी देखील आपले कर्ज भरता येणार असून याचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा बँकेच्या वतीने करण्यात आले आहे.