शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार अन् तेच राहणार; सुप्रिया सुळेंच्या विधानावर अनिल पाटलांचं प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2023 20:25 IST

शेतकऱ्यांच्या पाठीशी असलेलं सरकार आहे. त्यामुळे कितीही पदयात्रा काढल्या तरी काय उपयोग नाही, अशी टीका अनिल पाटील यांनी केली. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित गट असे न लिहिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असे लिहावे कारण राष्ट्रवादी पक्ष हा आपला पक्ष आहे, असं मंत्री अनिल पाटील यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. तसेच चोपडा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढवावी यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घ्यावी. चोपडा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा घेऊन पाडळसे धरणाचा फायदा कोणाकोणाला होईल, हे विरोधकांपर्यंत पोहोचवायचे आहे, असं अनिल पाटील म्हणाले.

खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आहेत असे सांगितले. यावर मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आहेत आणि तेच राहणार आणि देशात त्यांच्या नेतृत्वाखाली काम चालणार, असं प्रत्युत्तर अनिल पाटील यांनी दिलं.  

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधक पदयात्रा काढत असल्याचे विचारल्यावर, अनिल पाटील यांनी सांगितले विरोधकांना काही काम नाही. पदयात्रा काढून शेतकऱ्यांच काही भलं होईल असं मला काही वाटत नाही. सरकार सक्षम आहे सरकार त्यांच्या पद्धतीने काम करत आहे. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. आज पिक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या घरापर्यंत अकाऊंटपर्यंत पोहोचलेले आहेत. सरकारने दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित केलेली आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी असलेलं सरकार आहे. त्यामुळे कितीही पदयात्रा काढल्या तरी काय उपयोग नाही, अशी टीका अनिल पाटील यांनी केली. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारSupriya Suleसुप्रिया सुळे