शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

...अन् 2022 नंतर जनसामान्य श्रीमंत होतील; चंद्रकांत पाटील यांची भविष्यवाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2019 09:59 IST

राज्याचे महसूलमंत्री व जळगाव जिल्हयाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दुष्काळी आढावा व नियोजन समितीच्या बैठक घेतली.

जळगाव : लोकसभा निवडणुकीची घोषणा केव्हाही होऊ शकते या भीतीने राज्य सरकार काल पासून घोषणांचा पाऊस पाडत आहे. मात्र, राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आचारसंहिता लागू व्हायला अद्याप दोन दिवस बाकी असल्याचे सांगत जिल्हा स्तरावरील होत असलेल्या लगबगीला काहीसा दिलासा दिला आहे. याचबरोबर त्यांनी 2022 नंतर लोक श्रीमंतीकडे वाटचाल करतील अशी भविष्यवाणीही करून टाकली आहे. 

राज्याचे महसूलमंत्री व जळगाव जिल्हयाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दुष्काळी आढावा व नियोजन समितीच्या बैठक घेतली. यासाठी ते शुक्रवारी सकाळी जळगावात आले आहेत. अजिंठा विश्रामगृहात जिल्हाधिकारी, जि.प.सीईओ व मनपा आयुक्त यांच्यासोबत बैठक सुरु आहे. विश्रामगृहाबाहेर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.  नियोजन समितीच्या बैठकीत ते बोलत होते. आढावा बैठकीत त्यांनी दुष्काळी उपाय योजना कामांचा आढावा घेतला.

यावेळी बोलताना पाटील यांनी एप्रिल, मे महिना दुष्काळाच्या दृष्टीने अवघड जाणार असल्याचे सांगितले. मजुरांसाठी रोहयो अंतर्गत दिवसाला 212 रुपये मजुरी देण्यात येत आहे. 2022 पर्यंत देशातल्या पायाभूत सुविधा पूर्ण होतील. उदा. मेट्रोची कामे पूर्ण होतील. त्याच्यावर होणारा खर्च बंद होईल. मागेल त्याला घर, मागेल त्याला शौचालय या योजनांचे लाभार्थी संपत चाललेत. यामुळे या योजनांवर खर्च होणारा निधी वाचणार आहे. यामुळ हा पैसा जनतेला श्रीमंत करण्यासाठी वापरता येईल, असेही त्यांनी सांगितले. 

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलJalgaonजळगावLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९