शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

...अन् 2022 नंतर जनसामान्य श्रीमंत होतील; चंद्रकांत पाटील यांची भविष्यवाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2019 09:59 IST

राज्याचे महसूलमंत्री व जळगाव जिल्हयाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दुष्काळी आढावा व नियोजन समितीच्या बैठक घेतली.

जळगाव : लोकसभा निवडणुकीची घोषणा केव्हाही होऊ शकते या भीतीने राज्य सरकार काल पासून घोषणांचा पाऊस पाडत आहे. मात्र, राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आचारसंहिता लागू व्हायला अद्याप दोन दिवस बाकी असल्याचे सांगत जिल्हा स्तरावरील होत असलेल्या लगबगीला काहीसा दिलासा दिला आहे. याचबरोबर त्यांनी 2022 नंतर लोक श्रीमंतीकडे वाटचाल करतील अशी भविष्यवाणीही करून टाकली आहे. 

राज्याचे महसूलमंत्री व जळगाव जिल्हयाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दुष्काळी आढावा व नियोजन समितीच्या बैठक घेतली. यासाठी ते शुक्रवारी सकाळी जळगावात आले आहेत. अजिंठा विश्रामगृहात जिल्हाधिकारी, जि.प.सीईओ व मनपा आयुक्त यांच्यासोबत बैठक सुरु आहे. विश्रामगृहाबाहेर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.  नियोजन समितीच्या बैठकीत ते बोलत होते. आढावा बैठकीत त्यांनी दुष्काळी उपाय योजना कामांचा आढावा घेतला.

यावेळी बोलताना पाटील यांनी एप्रिल, मे महिना दुष्काळाच्या दृष्टीने अवघड जाणार असल्याचे सांगितले. मजुरांसाठी रोहयो अंतर्गत दिवसाला 212 रुपये मजुरी देण्यात येत आहे. 2022 पर्यंत देशातल्या पायाभूत सुविधा पूर्ण होतील. उदा. मेट्रोची कामे पूर्ण होतील. त्याच्यावर होणारा खर्च बंद होईल. मागेल त्याला घर, मागेल त्याला शौचालय या योजनांचे लाभार्थी संपत चाललेत. यामुळे या योजनांवर खर्च होणारा निधी वाचणार आहे. यामुळ हा पैसा जनतेला श्रीमंत करण्यासाठी वापरता येईल, असेही त्यांनी सांगितले. 

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलJalgaonजळगावLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९