शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कचरा वेचणा-या प्रौढाचा धावत्या रेल्वेचा धक्का लागून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2020 21:07 IST

जळगाव : धावत्या रेल्वेचा जोरदार धक्का लागल्याने बळीराम हिरामण खेरोटे (५८, रा़ नशिराबाद) या प्रौढाचा मृत्यू झाला. ही घटना ...

जळगाव : धावत्या रेल्वेचा जोरदार धक्का लागल्याने बळीराम हिरामण खेरोटे (५८, रा़ नशिराबाद) या प्रौढाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सायंकाळी ६ वाजता नशिराबाद-आसोदा दरम्यानातील रेल्वे रूळावर घडली. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.बळीराम खरोटे हे पत्नी व दोन मुलांसह नशिराबाद येथे वास्तव्यास होते़ हलाकीची परिस्थीती असल्यामुळे मिळेल ते काम करून कुटूंबियांचा उदरनिर्वाह करीत होते. तसेच ते रेल्वे रूळाच्या बाजूला पडलेल्या प्लॅस्टिकच्या रिकाम्या बाटल्या गोळा करण्याचे काम करायचे. शनिवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास नशिराबाद-आसोदा दरम्यान ते प्लॅस्टिकच्या बाटल्या उचलण्याचे काम करीत होते. सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास भुसावळकडून जळगावकडे भरधाव वेगाने येणार मालवाहू रेल्वेचा जोरदार धक्का त्यांना बसला. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना ऐकायला कमी येत असल्याने हा अपघात झाल्याची माहिती मयत बळीराम खरोटे यांचा मुलागा भिमराव यांनी सांगितले. नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी सरलाबाई, भिमराव आणि पवन दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव