शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
3
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
4
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
5
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
6
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
7
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
9
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
10
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
11
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
12
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
13
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
14
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
15
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
16
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
17
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
18
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
19
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
20
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!

जिल्ह्यात गेल्या बारा दिवसात ८८ कोरोना रुग्णांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2020 12:04 PM

सर्वात बिकट स्थिती : मृत्यू रोखणे आताही प्रशासनासमोर मोठे आव्हान, दिवसाला सरासरी होतात सात जणांचे मृत्यू

आनंद सुरवाडे ।जळगाव : कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखणे हे तीन महिन्यानंतरही सर्वात मोठे आव्हान प्रशासनासमोर कायमच आहे़ हे नियमित होणारे मृत्यू व आठवडाभरानंतर वाढलेली आकडेवारी यावरून समोर येत आहे़कोरोना संक्रमणातील सर्वाधिक कठीण गेलेल्या जून महिन्याच्या शेवटचे दहा दिवस व जुलैचे दोन अशा बारा दिवसात ८८ जणांचे मृत्यू झाले आहेत़ या मृत्यूचे विश्लेषण केले असता सरासरी दिवसाला ७ ते ८ रुग्णांचा मृत्यू होत असल्याचे अत्यंत गंभीर चित्र समोर येत आहे़रुग्णसंख्या वाढल्यामुळे मृत्यूदर कमी होत असल्याचा दावा जरी प्रशासनाकडून केला जात असला तरी रोज होणारे मृत्यूचे प्रमाण, मात्र, कुठेही कमी होताना दिसत नसल्याचे गंभीर चित्र आहे़बाहेर होणारे मृत्यूही चिंताजनकशासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १८९उल्हास पाटील रुग्णालय २८गणपती रुग्णालय ५गोल्डसिटी रुग्णालय १पाचोरा सीसीसी ३चोपडा सीसीसी २अमळनेर सीसीसी २चाळीसगाव सीसीसी १चाळीसगाव ११५ रुग्ण मृतावस्थेत दाखल झाले होते(सीसीसी- कोविड केअर सेंटर)अशा उपायोजना-१९० बेडच्या आॅक्सिजन पाईपलाईनचे काम पूर्ण.-५० बेडचे काम प्रगतीपथावर-७० बेडवर जम्बो सिलिंडरद्वारा आॅक्सिजनचा पुरवठा होणार आहे़-३११ बेडवरआॅक्सिजनची सुविधा असेल-४० बेडचे ४ आयसीयू आहेत-३५ व्हेंटीलेटर्स आलेले आहेत

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव