शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

जळगाव जिल्ह्यात विविध योजनांवर ५७ कोटी रूपयांचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 12:57 IST

६३ टक्के खर्च

ठळक मुद्देपालकमंत्री घेणार वार्षिक योजनांवर झालेल्या खर्चाचा आढावाजिल्ह्यातील धार्मिक स्थळे आणि परिसरांचा विकास

जळगाव : जिल्ह्यातील पर्यटनस्थळांच्या विकासासाठी तीन कोटी ७५ लाख रूपयांचा निधी प्राप्त झाला असून विविध योजनांवर वार्षिक खर्चाच्या तुलनेत ५७ कोटी रूपयांचा खर्च झाला असल्याची माहिती प्रशासकीय सुत्रांनी दिली.जिल्ह्यातील वार्षिक योजनांवर झालेल्या खर्चाचा आढावा २ रोजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे घेणार आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शनिवारी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत जिल्ह्यातील वार्षिक योजनांवर झालेल्या खर्चाचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यासाठी ३०१ कोटी रूपयांचा निधी मंजूर असून त्यापैकी ७० कोटी रूपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. वितरीत केलेल्या निधीपैकी ५७ कोटी रूपयांचा खर्च झाल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली. वार्षिक योजनांवर वितरीत केलेल्या निधीच्या ६३ टक्के खर्च झाला आहे.जिल्ह्यातील धार्मिक स्थळे आणि परिसरांचा विकास करण्याकरीता २९ कोटी रूपयांचा निधी मंजूर असून त्यापैकी तीन कोटी ७५ लाख रूपयांचा निधी प्राप्त झाला आहे. यात भडगाव तालुक्यातील कनाशी मंदिर, श्री स्वामी समर्थ केंद्र व गिरणा नदी परिसर, मेहरूण तलाव सुशोभिकरण, पारोळा येथील बालाजी मंदिर, चाळीसगाव येथील मस्तानी टेकडी, दर्गा परीसर विकासासाठी हा निधी खर्च केला जाणार आहे.

टॅग्स :TempleमंदिरJalgaonजळगाव