शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
3
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
4
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
5
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
6
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
7
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
8
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
9
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
10
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
11
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
12
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
13
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
14
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
15
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
16
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
17
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
18
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
19
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
20
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन

हल्लाबोल मोर्चास जळगाव जिल्ह्यातून 3 हजारावर कार्यकर्ते जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 12:02 IST

सरकारविरुद्ध आंदोलन : शेतकरी आणि जनेतेच्या प्रश्नांचा आक्रोश

ठळक मुद्देजिल्ह्यातून 3 हजारावर कार्यकर्ते जाणारशरद पवार तसेच खासदार सुप्रिया सुळे, माजी मुख्यमंत्री अजित पवार आदी नेत्यांच्या नेतृत्वाखाली मोर्चानागपूर येथे राष्ट्रवादी तर्फे प्रचंड हल्लाबोल मोर्चा

आॅनलाईन लोकमत

जळगाव- सरकार सर्वच पातळीवर अपयशी झाले आहे. शेतकरी आणि सामान्या जनता असे सर्वच सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळ हैराण झाले आहेत. जनतेचा हा ‘आक्रोश’ प्रभावीपणे विधानसभेत पोहचविण्यासाठी नागपूर येथे राष्ट्रवादी तर्फे प्रचंड हल्लाबोल मोर्चा 12 रोजी काढला जात आहे. यासाठी जिल्ह्यातून पदाधिका:यांसह 3 हजारावर कार्यकर्ते जाणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष तथा आमदार डॉ. सतीश पाटील यांनी दिली.

या मोर्चाच्या नियोजनासाठी जिल्ह्यातील माजी आमदार तसेच पदाधिका:यांची बैठक बुधवारी दुपारी राष्ट्रवादी कार्यालयात झाली. यानंतर ही पत्र परिषद झाली. यावेळी राज्याचे अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष गफ्फार मलीक, माजी आमदार दिलीप वाघ व अरुण पाटील, अॅड. रवींद्र पाटील, जिल्हा समन्वयक विकास पवार, महानगर अध्यक्ष निलेश पाटील, जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष ललित बागुल, महानगर जिल्हा अध्यक्षा निला चौधरी, जळगाव तालुका विधानसभाक्षेत्र प्रमुख राजेश पाटील, डॉ. राजेंद्र देसले, बापू चौधरी, निलेश बोदडे, सोमनाथ पाटील आदी उपस्थित होते. राज्यातील शेतकरी विविध कारणांनी अडचणीत सापडला आहे. पिकांना भाव नाही. धान्य खरेदी केंद्रही सुरु नाहीत. जी खरेदी होते ती अल्प प्रमाणात केली जाते.

कजर्माफीही फसवी ठरली आहे. सामान्य जनता महागाईत होरपळत आहे. जनतेचे हे सर्व प्रश्न घेवून 1 डिेसेंबर पासून यवतमाळ येथून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आक्रोश दिंडी निघाली आहे. ती नागपूरला 11 रोजी रात्री पोहचणार आहे. पक्षाचे नेते शरद पवार यांचा 12 रोजी वाढदिवस असून शेतक:यांची स्थिती पाहता वाढदिवस साजरा न करता याच दिवशी नागपूर विधानभवनावर मोर्चा नेण्याचे आवाहन पवार यांनी केल्या नुसार जिल्ह्यातून मोठय़ा संख्येने कार्यकर्ते व शेतकरी जाणार आहेत, असेही त्यानी सांगितले. स्वत: शरद पवार तसेच खासदार सुप्रिया सुळे, माजी मुख्यमंत्री अजित पवार, सुनील तटकरे, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे आदी नेत्यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघणर असून शेवटी मोर्चाचे सभेत रुपांतर होईल. या सरकारच्या कामांचा समाचार घेतला जाईल, असेही पाटील यांनी सांगितले. या मोर्चात शेतकरी व जनतेनेही मोठय़ संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही पदाधिका:यांनी केले आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीJalgaonजळगावNCPराष्ट्रवादी काँग्रेस