शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

११० शेतकऱ्यांच्या खात्यात २४ लाखांची भरपाई जमा; सर्वाधिक चाळीसगाव तालुक्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2023 13:42 IST

मृत जनावरांनुसार भरपाई

- कुंदन पाटील

जळगाव : लम्पी चर्मरोगामुळे जनावरांचा मृत्यू झाल्यास संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ११० शेतकऱ्यांना २४ लाख ६ हजारांची भरपाई दोन दिवसांपूर्वी वितरीत करण्यात आली आहे.

राज्यात मार्च २०२० मध्ये देखील लम्पी या रोगाचे काही रुग्ण आढळले होते. त्यावेळी २ लाखांहून अधिक जणावरांना याची लागण झाली होती. त्यामधील फक्त १८ जनावरांना जीव गमवावा लागला होता. लम्पी चर्म रोग हा माणसांना होत नाही. तसेच प्राण्यांपासून मिळणाऱ्या दुधातून हा संक्रमित होत नाही. त्याचबरोबर म्हशीला हा रोग होत नाही त्यामुळे त्यांना लसीकरण करण्याची गरज नाही. लम्पी फक्त गाय आणि बैलाला होतो. 

जामनेर व चाळीसगावला फटकागेल्यावर्षी लम्पीचा सर्वाधिक फटका जामनेर तालुक्याला बसला होता. यंदा मात्र चाळीसगाव तालुक्यात सर्वाधिक जनावरांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

अशी मिळते मदतलम्पी आजाराने गाय किंवा म्हैस मरण पावल्यास तीस हजार रुपये, बैल किंवा ओढकाम करणारे जनावरे मरण पावल्यास २५ हजार रुपये तर वासरू किंवा लहान जनावरे दगावल्यास सोळा हजार रुपये दिले जाणार आहेत. त्यानुसार ११० शेतकऱ्यांना ही मदत दिली गेली आहे.

तालुकानिहाय भरपाईतालुका-गाय-बैल-वासरे-भरपाई (लाखात)चाळीसगाव-२०-१५-३८-१५.७२धरणगाव-००-०२-०१-०.६६एरंडोल-०२-०८-०८-३.८८जळगाव-०१-००-००-०.३०पाचोरा-०१-०२-०३-१.२८एकूण-२७-३१-५२-२४.०६पहिल्या टप्प्यातील भरपाईची रक्कम बाधीत शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग करण्यात आली आहे. लवकरच दुसऱ्या टप्प्यातील मदतही उपलब्ध केली जाईल.-शामकांत पाटील, उपायुक्त, पशुसंवर्धन विभाग.

टॅग्स :FarmerशेतकरीJalgaonजळगाव