शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
2
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
3
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
4
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
5
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
6
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
7
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...
8
आता त्यांचे मोजकेच दिवस उरलेत, या देशाच्या राष्ट्रपतींना ट्रम्प यांची उघड धमकी   
9
हवाई प्रवाशांसाठी मोठी बातमी; अतिरिक्त शुल्काशिवाय विमान तिकिटे रद्द करता येणार, कंपन्यांची मनमानी थांबणार!
10
Harmanpreet Kaur: "हरमनप्रीत कौरला कर्णधारपदाच्या ओझ्यातून मुक्त करा", माजी क्रिकेटपटूची मागणी चर्चेत!
11
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
12
Ladki Bahin Yojana: मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
13
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
14
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
15
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
16
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
17
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
18
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
19
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
20
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा

११० शेतकऱ्यांच्या खात्यात २४ लाखांची भरपाई जमा; सर्वाधिक चाळीसगाव तालुक्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2023 13:42 IST

मृत जनावरांनुसार भरपाई

- कुंदन पाटील

जळगाव : लम्पी चर्मरोगामुळे जनावरांचा मृत्यू झाल्यास संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ११० शेतकऱ्यांना २४ लाख ६ हजारांची भरपाई दोन दिवसांपूर्वी वितरीत करण्यात आली आहे.

राज्यात मार्च २०२० मध्ये देखील लम्पी या रोगाचे काही रुग्ण आढळले होते. त्यावेळी २ लाखांहून अधिक जणावरांना याची लागण झाली होती. त्यामधील फक्त १८ जनावरांना जीव गमवावा लागला होता. लम्पी चर्म रोग हा माणसांना होत नाही. तसेच प्राण्यांपासून मिळणाऱ्या दुधातून हा संक्रमित होत नाही. त्याचबरोबर म्हशीला हा रोग होत नाही त्यामुळे त्यांना लसीकरण करण्याची गरज नाही. लम्पी फक्त गाय आणि बैलाला होतो. 

जामनेर व चाळीसगावला फटकागेल्यावर्षी लम्पीचा सर्वाधिक फटका जामनेर तालुक्याला बसला होता. यंदा मात्र चाळीसगाव तालुक्यात सर्वाधिक जनावरांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

अशी मिळते मदतलम्पी आजाराने गाय किंवा म्हैस मरण पावल्यास तीस हजार रुपये, बैल किंवा ओढकाम करणारे जनावरे मरण पावल्यास २५ हजार रुपये तर वासरू किंवा लहान जनावरे दगावल्यास सोळा हजार रुपये दिले जाणार आहेत. त्यानुसार ११० शेतकऱ्यांना ही मदत दिली गेली आहे.

तालुकानिहाय भरपाईतालुका-गाय-बैल-वासरे-भरपाई (लाखात)चाळीसगाव-२०-१५-३८-१५.७२धरणगाव-००-०२-०१-०.६६एरंडोल-०२-०८-०८-३.८८जळगाव-०१-००-००-०.३०पाचोरा-०१-०२-०३-१.२८एकूण-२७-३१-५२-२४.०६पहिल्या टप्प्यातील भरपाईची रक्कम बाधीत शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग करण्यात आली आहे. लवकरच दुसऱ्या टप्प्यातील मदतही उपलब्ध केली जाईल.-शामकांत पाटील, उपायुक्त, पशुसंवर्धन विभाग.

टॅग्स :FarmerशेतकरीJalgaonजळगाव