शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

आयएमएच्या बंदमध्ये जळगाव जिल्ह्यातील 1500 डॉक्टर सहभागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2018 12:53 PM

रुग्णसेवेवर परिणाम

ठळक मुद्दे सकाळी 6 ते संध्याकाळी 6 वाजेपयर्ंत वैद्यकीय सेवा बंदवैद्यकीय शिक्षण व आरोग्य सेवा या महाग होणार

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 02- केंद्र सरकार मंगळवारी लोकसभेत नॅशनल मेडिकल कौन्सील (एनएमसी) नावाचे विधेयक सादर करणार असून या विधेयकाला ‘आयएमए’च्या कृती समितीने विरोध केला आहे. यासाठी जळगाव जिल्ह्यातील 1500 खाजगी डॉक्टरांनी दवाखाने बंद ठेवले असून याचा रुग्णसेवेवर परिणाम झाला आहे. सकाळी 6 ते संध्याकाळी 6 वाजेपयर्ंत वैद्यकीय सेवा बंद राहणार असून डॉक्टरांच्यावतीने हा काळा दिवस म्हणनू  पाळला जात आहे.   सध्या वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यासाठी लागणारी परवानगी, नियम, अटी काढून या विधेयकामुळे कोणालाही खासगी मेडिकल कॉलेज सुरु करता येईल. त्यामुळे फक्त वैद्यकीय महाविद्यालयातील 40 टक्के जागांवर सरकारचे नियंत्रण असेल, 60 टक्के जागांसाठी प्रवेश शुल्क निश्चित करण्याचे अधिकार खाजगी मेडिकल कॉलेजच्या संचालकांना मिळणार आहे. त्यामुळे मागासवर्गीय, अनुसूचित जाती, जमातीच्या प्रवर्गातील गरीब विद्यार्थी वैद्यकिय शिक्षणापासून वंचित राहणार आहेत.या विधेयकामुळे एनएमसीमध्ये फक्त पाच राज्यांना प्रतिनिधीत्व मिळणार असून 24 राज्यातील मुलभूत हक्कांवर गदा येणार आहे. वैद्यकीय विद्यापीठांना प्रतिनिधीत्व न देता प्रत्येक राज्यातील फक्त एका प्रतिनिधीला सल्लागार मंडळामध्ये प्रतिनिधीत्व मिळेल. हे विधेयक गरीब व्यक्तींच्या विरोधात असून श्रीमंत व्यक्ती व खासगी व्यवस्थापनासाठी पूरक आहे. यामुळे वैद्यकीय शिक्षण व आरोग्य सेवा या महाग होणार असून खर्चात प्रचंड प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. हे विधेयक अवैज्ञानिक पद्धतीने सर्व पॅथीच्या एकत्रीकरणाला  चालना व प्रोत्साहन देणारे आहे. भारतातील वैद्यकीय पदवीधरांवर अन्याय करणारे व विदेशातील वैद्यकीय विद्याथ्र्यांना प्राधान्य देणारे असल्याने आयएमएचा या नॅशनल मेडिकल कौन्सील विधेयकाला तीव्र विरोध असल्याने हा बंद पुकारला आहे.