शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
3
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
4
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
5
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
6
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
7
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
8
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
9
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
10
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
11
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
12
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
13
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
14
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
15
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
16
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
17
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
18
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
19
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
20
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  

जळगाव जिल्ह्यात ३ वर्षात २५६८ अपघातात १३१५ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 12:10 IST

जळगाव जिल्ह्यातील रस्त्यांची दैना, समांतर रस्त्यांचा अभाव आणि वाहतूक नियमांची पायमल्ली

ठळक मुद्देजळगाव जिल्ह्यात २०१५ मध्ये झाले सर्वाधिक अपघात२०१६ मध्ये जिल्ह्णात एकूण ८३७ अपघात ४२५ जणांचा मृत्यूरस्ते व महामार्गाची झालेली दैना, समांतर रस्त्यांचा अभाव, भरधाव वाहन चालविणे, वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली ही अपघाताची प्रमुख कारणे

आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.१९ : २०१५ ते २०१७ या तीन वर्षात जिल्ह्यात २ हजार ५६८ अपघात झाले असून त्यात १ हजार ३१५ जणांचा मृत्यू तर २ हजार ६८६ वाहनधारक जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे.रस्ते व महामार्गाची झालेली दैना, समांतर रस्त्यांचा अभाव, भरधाव वाहन चालविणे, वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली यासह विविध कारणांमुळे शहर व ग्रामीण भागात दररोज अपघात होत आहे. राष्टÑीय महामार्ग क्रमांक सहा व औरंगाबाद महामार्ग तर मृत्यूचा सापळा बनला आहे.२०१६ मध्ये ८ ३७ अपघात२०१६ मध्ये जिल्ह्णात एकूण ८३७ अपघात झाले. त्यात ४२५ जणांचा मृत्यू तर ७७९ जण जखमी झाले. त्यात ५६१ जणांना गंभीर दुखापत झाली. याही वर्षी मे मध्ये ९६ अपघात झाले त्यात ६० जणानी जीव गमवला.मे महिन्यात सर्वाधिक अपघात२०१५, २०१६ या वर्षाप्रमाणेच २०१७ मधील मे महिन्यात सर्वाधिक ८६ अपघात झाले, त्यात ४५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २०१७ या वर्षात एकूण ८३१ अपघात झाले त्यात ४२२ जणांचा मृत्यू तर ९३८ जण जखमी झाले.२०१५ मध्ये सर्वाधिक अपघातगेल्या तीन वर्षात जिल्ह्णात किती अपघात झाले याबाबत माहिती घेतली असता धक्कादायक माहिती समोर आली आहे. २०१५ मध्ये सर्वाधिक ९०० अपघात झाले. त्यात ४६८ जणांचा मृत्यू तर ९६९ जण जखमी झाले. जानेवारी ते डिसेंबर या १२ महिन्यातील प्रत्येक महिन्यात किमान ५० च्या वर अपघात झाले आहेत. मे महिन्यात सर्वाधिक ११२ अपघात झाले.

टॅग्स :JalgaonजळगावAccidentअपघात