शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
3
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
5
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
6
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
7
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
8
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
9
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
10
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
11
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
12
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
13
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
14
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
15
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
16
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
17
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
18
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
19
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
20
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात आरटीईच्या १२२८ जागा रिक्तच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 21:20 IST

आरटीईच्या २५ टक्के प्रवेश प्रक्रियेच्या चौथ्या फेरीची मुदतीच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकूण निश्चित ३८१७ विद्यार्थ्यांपैकी जिल्ह्यातील २६१ शाळांमध्ये २५८९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे़ मात्र, अजुनही १२२८ जागा शाळांमध्ये रिक्तच आहेत़ त्यामुळे यंदा सर्वाधिक विद्यार्थी हे मोफत प्रवेशापासून वंचित राहण्याची शक्यता आहे़

ठळक मुद्दे२६१ शाळांमध्ये २५८९ विद्यार्थ्यांचा प्रवेशजिल्हाभरातील १९० विद्यार्थी अपात्रसर्वाधिक विद्यार्थी वंचित राहण्याची शक्यता

जळगाव- आरटीईच्या २५ टक्के प्रवेश प्रक्रियेच्या चौथ्या फेरीची मुदतीच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकूण निश्चित ३८१७ विद्यार्थ्यांपैकी जिल्ह्यातील २६१ शाळांमध्ये २५८९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे़ मात्र, अजुनही १२२८ जागा शाळांमध्ये रिक्तच आहेत़ त्यामुळे यंदा सर्वाधिक विद्यार्थी हे मोफत प्रवेशापासून वंचित राहण्याची शक्यता आहे़ एकंदरीत शाळांसह पालकांची देखील उदासीनता यातून दिसून येत आहे़ दरम्यान, रिक्त जागा भरण्यासाठी मुदत वाढ देण्यात येण्याची शक्यता आहे़बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमनुसार वंचित, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अपंग विद्यार्थ्यांना खाजगी इंग्रजी, मराठी शाळेत २५ टक्के या प्रमाणात नर्सरी व इयत्ता पहिलीत मोफत प्रवेश देण्यात येत आहे़ यासाठी एकूण २६१ शाळांमध्ये ३८१७ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे़ त्यासाठी पहिली फेरी एप्रिल महिन्यात राबविण्यात आली़ यात १५२६ विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित झाले़ त्यापैकी १२१९ जणांनी प्रवेश घेतला तर ९७ विद्यार्थी अपात्र ठरले़ २१० विद्यार्थी हे प्रवेशासाठीच आले नाहीत़ त्यानंतर दुसरी फेरी घेण्यात आली़ त्यात ११५१ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करण्यात आले होते़ त्यापैकी ७९८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला तर ५२ अपात्र ठरले़ ३०१ पाल्यांचे पालक प्रवेशासाठी आलेच नाहीत़ त्यानंतर तिसऱ्या फेरीत घेण्यात आली़ त्यात ८२७ विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित झाले़ त्यापैकी ५४१ जणांनी प्रवेश घेतला़ ४१ विद्यार्थी अपात्र तर २४६ पालका प्रवेशासाठी आलेच नसल्याची माहिती समोर आली आहे़

टॅग्स :JalgaonजळगावEducationशिक्षण