शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

जळगाव जिल्ह्यात आरटीईच्या ११७० जागा रिक्तच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 16:17 IST

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत(आरटीई) जिल्ह्यातील २६१ शाळांमधील ३८१७ जागांवर अद्याप २६४७ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला असून ११७० जागा रिक्त आहेत़

ठळक मुद्देजिल्ह्यातील २३१ शाळांमध्ये मिळतो प्रवेशपहिल्या फेरीत १५२६ विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चितदुसऱ्या फेरीत ११५१ विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित

जळगाव : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत(आरटीई) जिल्ह्यातील २६१ शाळांमधील ३८१७ जागांवर अद्याप २६४७ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला असून ११७० जागा रिक्त आहेत़बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमनुसार वंचित, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अपंग विद्यार्थ्यांना खाजगी इंग्रजी, मराठी शाळेत २५ टक्के या प्रमाणात नर्सरी व इयत्ता पहिलीत मोफत प्रवेश देण्यात येता असतो़ त्यानुसार २०१८-१९ या शैक्षणिक सत्रासाठी आरटीईच्या २५ टक्के प्रवेश प्रक्रियेयासाठी जिल्ह्यातील २६१ शाळांनी नोंदणी केली होती़ त्यानंतर या शाळेतील मोफत प्रवेशाच्या ३८१७ जागांसाठी मे महिन्यापासून प्रवेश फेरीला सुरूवात झाली़ पहिल्या फेरीत १५२६ विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित झाला़ त्यापैकी १२१९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले़दुसºया फेरीसाठी ११५१ विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चितीनंतर फक्त ७९८ विद्यार्थ्यांनी शाळांमध्ये प्रवेश घेतला़ तिसºया फेरीत प्रवेश निश्चित झालेल्या ८१७ विद्यार्थ्यांपैकी ५४१ जणांनी प्रवेश घेतला़ सर्वाधिक जागा रिक्त असल्यामुळे शिक्षण विभागाकडून चौथी फेरी राबविण्यात आली़ यात १६५ विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करण्यात आला़ मात्र, ७३ विद्यार्थ्यांनी यात प्रवेश घेतला़ अखेर पाचवी फेरी आॅक्टोबर महिन्यात राबविण्यात आली़ यामध्ये ५७ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला़ परंतू, फक्त १६ विद्यार्थ्यांनी शाळांमध्ये प्रवेश घेतला़ त्यामुळे एकूण २६१ शाळांमध्ये ३८१७ जागांवर फक्त २६४२ जागा भरण्यात आल्या आहेत़ यंदाही आरटीईच्या जाचक अटीमुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रवेशपासून वंचित रहावे लागले आहे़ शाळेत प्रवेशासाठी गेल्यानंतर जिल्ह्णातील १९६ विद्यार्थ्यांना कागदपत्रांअभावी अपात्र ठरविण्यात आले आहे़ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क शासनाकडून शाळांना देण्यात विलंब होता, म्हणून अनेक शाळा सुध्दा आरटीई प्रवेशासाठी नाकमुरडताना दिसून आल्या़ तर ८८९ विद्यार्थ्यांचे पालक हे शाळांपर्यंत पोहोचलेच नाही़ त्यामुळे पालकांमध्येही प्रवेशासंदर्भात उदासिनता दिसून आली़ दरम्यान, सहामाही परीक्षा संपविण्यावर आल्या असून शिक्षण विभागाकडून आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरूच ठेवलेली आहे़

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव