शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
5
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
6
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
7
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
8
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
9
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
10
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
11
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
12
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
13
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
14
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
15
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
16
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
17
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
18
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
19
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
20
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य

जळगाव जिल्ह्यात आरटीईच्या ११७० जागा रिक्तच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 16:17 IST

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत(आरटीई) जिल्ह्यातील २६१ शाळांमधील ३८१७ जागांवर अद्याप २६४७ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला असून ११७० जागा रिक्त आहेत़

ठळक मुद्देजिल्ह्यातील २३१ शाळांमध्ये मिळतो प्रवेशपहिल्या फेरीत १५२६ विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चितदुसऱ्या फेरीत ११५१ विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित

जळगाव : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत(आरटीई) जिल्ह्यातील २६१ शाळांमधील ३८१७ जागांवर अद्याप २६४७ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला असून ११७० जागा रिक्त आहेत़बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमनुसार वंचित, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अपंग विद्यार्थ्यांना खाजगी इंग्रजी, मराठी शाळेत २५ टक्के या प्रमाणात नर्सरी व इयत्ता पहिलीत मोफत प्रवेश देण्यात येता असतो़ त्यानुसार २०१८-१९ या शैक्षणिक सत्रासाठी आरटीईच्या २५ टक्के प्रवेश प्रक्रियेयासाठी जिल्ह्यातील २६१ शाळांनी नोंदणी केली होती़ त्यानंतर या शाळेतील मोफत प्रवेशाच्या ३८१७ जागांसाठी मे महिन्यापासून प्रवेश फेरीला सुरूवात झाली़ पहिल्या फेरीत १५२६ विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित झाला़ त्यापैकी १२१९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले़दुसºया फेरीसाठी ११५१ विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चितीनंतर फक्त ७९८ विद्यार्थ्यांनी शाळांमध्ये प्रवेश घेतला़ तिसºया फेरीत प्रवेश निश्चित झालेल्या ८१७ विद्यार्थ्यांपैकी ५४१ जणांनी प्रवेश घेतला़ सर्वाधिक जागा रिक्त असल्यामुळे शिक्षण विभागाकडून चौथी फेरी राबविण्यात आली़ यात १६५ विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करण्यात आला़ मात्र, ७३ विद्यार्थ्यांनी यात प्रवेश घेतला़ अखेर पाचवी फेरी आॅक्टोबर महिन्यात राबविण्यात आली़ यामध्ये ५७ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला़ परंतू, फक्त १६ विद्यार्थ्यांनी शाळांमध्ये प्रवेश घेतला़ त्यामुळे एकूण २६१ शाळांमध्ये ३८१७ जागांवर फक्त २६४२ जागा भरण्यात आल्या आहेत़ यंदाही आरटीईच्या जाचक अटीमुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रवेशपासून वंचित रहावे लागले आहे़ शाळेत प्रवेशासाठी गेल्यानंतर जिल्ह्णातील १९६ विद्यार्थ्यांना कागदपत्रांअभावी अपात्र ठरविण्यात आले आहे़ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क शासनाकडून शाळांना देण्यात विलंब होता, म्हणून अनेक शाळा सुध्दा आरटीई प्रवेशासाठी नाकमुरडताना दिसून आल्या़ तर ८८९ विद्यार्थ्यांचे पालक हे शाळांपर्यंत पोहोचलेच नाही़ त्यामुळे पालकांमध्येही प्रवेशासंदर्भात उदासिनता दिसून आली़ दरम्यान, सहामाही परीक्षा संपविण्यावर आल्या असून शिक्षण विभागाकडून आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरूच ठेवलेली आहे़

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव