शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

आपण आमदारकीच्या काळात विकासालाच महत्त्व दिले- गोरंट्याल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 00:38 IST

आमदारीच्या १० वर्षाच्या कालावधीत आपण केवळ विकासालाच महत्व दिले. या कालावधीत विकासरूपी पंचपकवान आपण मतदारापर्यंत पोहोचविले असून, कधीही ‘चॉकलेट’ देण्याचा प्रयत्न केला नाही, असा प्रतिटोला माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी विरोधकांना लगावला.

ठळक मुद्देसभा : कधीही ‘चॉकलेट’ देण्याचा प्रयत्न केला नाही

जालना : आमदारीच्या १० वर्षाच्या कालावधीत आपण केवळ विकासालाच महत्व दिले. या कालावधीत विकासरूपी पंचपकवान आपण मतदारापर्यंत पोहोचविले असून, कधीही ‘चॉकलेट’ देण्याचा प्रयत्न केला नाही, असा प्रतिटोला माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी विरोधकांना लगावला.गोंदेगाव येथे आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी रवींद्र राजन, विलास जगधने, संजय पाखरे यांची प्रमुख उपस्थिती होती. गोरंट्याल म्हणाले, जालना विधानसभा मतदार संघात जायकवाडी-जालना ही पाणीपुरवठा योजना कार्यान्वीत करताना अनेक अडचणी आल्या. त्यावेळी आपल्याच पक्षाची सत्ता असताना आपण पक्षाच्याविरूध्द उभे राहून योजनेचे काम मार्गी लावले. याशिवाय रस्ते, शिक्षण, आरोग्य, सिंचन, वीज आदी विकासाची कामे मार्गी लावून विकासरूपी पंचपकवान आपण जनतेपर्यंत पोहचण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.मतदारांनी पुन्हा संधी दिली तर विद्यमान आमदाराप्रमाणे केवळ ‘चॉकलेट’ देणार नाही तर विकासाचे पंचपकवान जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार असल्याचा शब्द गोरंट्याल यांनी दिला. यावेळी देविदास खंदारे, लक्ष्मण खंदारे, उत्तम खंदारे, अप्पा खंदारे, कैलास घोरपडे, शेषराव खंदारे, अण्णा खंदारे, प्रमोद खंदारे, विकास पाखरे, योहान खंदारे आदींनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

टॅग्स :JalanaजालनाAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019