शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

पाण्यासाठी महिलांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 01:01 IST

शहरातील जुना जालना परिसरातील अनेक भागांत पंधरा ते वीस दिवसांपासून नळाला पाणी न आल्याने संतप्त महिलांनी सोमवारी परिसरात रास्ता रोको आंदोलन करुन पाणी सोडण्याची मागणी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरातील जुना जालना परिसरातील अनेक भागांत पंधरा ते वीस दिवसांपासून नळाला पाणी न आल्याने संतप्त महिलांनी सोमवारी परिसरात रास्ता रोको आंदोलन करुन पाणी सोडण्याची मागणी केली.जुना जालना परिसरातील गवळी मोहल्ला, वाणीगल्ली, कपूरगल्ली, आनंदस्वामी गल्ली, मोरांडी मोहल्ला, परिसरात गत पंधरा ते वीस दिवसापासून नळला पाणी न आल्याने संतप्त महिलांनी सोमवारी शनि मंदिर परिसरात रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे वर्दळीच्या या मार्गावर काही काळ वाहतूक कोंडीचा सामना वाहनधारकांना करावा लागला.नगरपालिकेच्या नियोजनशून्य कारभारमुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. जायकवाडी धरणातून शहराला नियमित पाणीपुरवठा होत आहे. असे असतांना नगरपालिका प्रशासनाकडून पाण्याचे व्यवस्थितपणे साठवणूक केल्या जात नाही. यामुळे शहरातील पाणी सोडण्याची कुठलीच वेळ ठरलेली नाही. रात्री - बेरात्री केव्हाही पाणी सोडण्यात येत यामुळे मोठ्या प्रमाणात हजारो लिटर पिण्यायोग्य पाण्याची नासाडी होते. यामुळे अनेक भागातील नागरिकांना पाणी मिळत नसल्याची ओरड होत आहे. कायम असल्याचे महिलांनी सांगितले.जालना शहरातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी पालिका प्रशासन युध्द पातळीवर प्रयत्न करत आहे. लवकरच तीन जलकुंभांचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर जालन्याचा पाणी प्रश्न मिटणार असल्याचे अभियंता बगळे यांनी सांगितले.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईWomenमहिलाagitationआंदोलन