शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

रांजणी परिसरात पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 00:48 IST

रांजणी येथे पाणीपुरवठा करणाऱ्या ग्रा.पं.च्या तिन्ही विहिरींनी तळ गाठला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्करांजणी : घनसावंगी तालुक्यातील रांजणी येथे पाणीपुरवठा करणाऱ्या ग्रा.पं.च्या तिन्ही विहिरींनी तळ गाठला आहे. तब्बल १८ दिवसानंतर एकदाच पाणी मिळत असल्याने ग्रामस्थांचे पाण्याविना हाल सुरू आहेत.नळ योजनेच्या विहीरींना पाणीच नसल्याने गावाला पाणी पुरवठा करणे अवघड झाले आहे यामुळे नळांना पाणी येत नसल्याने ग्रामस्थांना विकतचे पाणी घेऊण तहाण भागवण्याची वेळ आली आहे. अल्प पर्जन्यामुळे पाणी पातळी कमालीची खालवली आहे नदी नाले कोरडे पडले आहेत आता विहीरींनी सुध्दा तळ गाठला आसल्याने पाणी पुरवठा योजना ठप्प पडली आहेगावाला पाणी पुरवठा करणाºया परिसरातील चित्रवडगाव, येवला, देवळी, परिसरातील विहिरींनी हिवाळ्यात तळ गाठला आहे.यामुळे ग्रामस्थांना टँकरचे विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. यामुळे ग्रामस्थांना भुर्डड सहन करावा लागत आहे. दिवाळीपासून गावात पाणी टंचाई आहे. आता महिना झाला तरी अद्यापही ग्रा.पं.प्रशासनाने कुठलीच सोय केली नाही. गावात अठरा दिवसानंतर एकदा पाणी पुरवठा करण्यात येत असल्याने पाण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत पाण्याचा मुद्दा चांगलाच गाजला होता.ग्रामस्थांनी ग्रा.पं. प्रशासनाला धारेवर धरुन प्रशासनाला जाब विचारला. मात्र अद्यापही पाणी पुरवठा सुरळीत न झाल्याने ग्रामस्थांत संताप आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईdroughtदुष्काळ