शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

धरण आटल्याने पाणीटंचाईचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 00:48 IST

भोकरदन तालुक्यातील शेलूद येथील धामणा धरण आटल्याने परिसरातील दहा गावांवर आतापासूनच पाणीटंचाईचे संकट घोघांवत असल्याने नागरिकांत चिंता पसरली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कलेहा : भोकरदन तालुक्यातील शेलूद येथील धामणा धरण आटल्याने परिसरातील दहा गावांवर आतापासूनच पाणीटंचाईचे संकट घोघांवत असल्याने नागरिकांत चिंता पसरली आहे.येथील धरणातून लेहा, जळगाव सपकाळ, शेलूद अन्वा, हिसोडा, वडोद तांगडा, पिंपळगाव रेणुकाई, पारध खुर्द, पारध बु, अवघडराव सावंगी आदी दहा गावांना शेलुदच्या धरणावरुन पाणी पुरवठा होतो. मात्र गेल्या चाळीस वर्षापासून धरणातील गाळ काढण्यात आला नसल्याने धरणात पुरेशा प्रमाणात पाणी साठण्यास अडचणी आल्या. यंदा परिसरात पावसाने हुलकावणी दिल्याने धरण पूर्णक्षमतेने भरले नाही. सुरुवातीच्या पावसाने धरणात पडलेले खड्डे बुजून गेले. परतीचा पाऊस पडेल अशी आशा नागरिकांना लागली आहे. मात्र अद्यापही पावसाचा पत्ता नसल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. सध्या पावसाचे दिवस सुरु असतांना उन्हाळ्यासारखे उन परिसरात पडत आहे.यामुळे धरणात साचलेलेल डबके सुध्दा आटून गेले आहे. आतापासूनच पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. परिसरातील अनेक गावात तर नागरिकांनी टँकरचे विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. पिण्याची पाण्याची परिस्थिती चिंताजनक बनली आहे. नदी नाले कोरडे असल्याने सिंचनाचा प्रश्न गंभीर झाला आहे. परिणामी कपाशी, मिरची पिकावर अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.यामुळे प्रशासना आतपासूनच परिसरातील पाणी टंचाईवर उपायोजना करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे. तसेच टँकरणे पाणी पुरवठा करण्याची मागणी आहे.

टॅग्स :Damधरणwater shortageपाणीटंचाई