शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

पाण्याचा शोध थेट पाताळापर्यंत चालला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 01:07 IST

उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे पाणीपातळीत झपाट्याने घटत असून, शहरात जलवाहिनी नसलेल्या भागात पाणीसमस्या जाणवत आहे. त्यामुळे नागरिक बोअरवेल घेण्यास प्राधान्य देत आहे. मात्र, अडीचशे फुटांपर्यंत पाण्याऐवजी नुसताच फुपाटा निघत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे पाणीपातळीत झपाट्याने घटत असून, शहरात जलवाहिनी नसलेल्या भागात पाणीसमस्या जाणवत आहे. त्यामुळे नागरिक बोअरवेल घेण्यास प्राधान्य देत आहे. मात्र, अडीचशे फुटांपर्यंत पाण्याऐवजी नुसताच फुपाटा निघत आहे.शहरात नगरपालिकेची जलवाहिनी नसलेल्या ढवळेश्वर, जांगडानगर, टीव्ही सेंटर, इंदेवाडी पाण्याची टाकी, सुंदरनगर, भवानीनगर, टेलिकॉम कॉलनी आदी भागातील नागरिकांना आजही कूपनलिकेच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. जलवाहिनी अंथरण्याचे काम सुरू असले तरी अद्याप बहुतांश भागात पाणीपुरवठा झालेला नाही. त्यातच वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे बोअरवेल, हातपंप कोरडे पडत आहेत. पाण्यासाठी नागरिक नवीन बोअरवेल घेण्यास प्राधान्य देत आहेत. मात्र, तीनश ते साडेतीनेश फुट बोअरवेल खोदूनही अनेक भागात पाणीच लागत नसल्याचे विवेकानंदनगर परिसरातील रहिवासी संतोष भारोटे यांनी सांगितले. कुंडलिका नदीवरील स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृती बंधाऱ्यांमुळे कसबा, माळीपुरा, दु:खीनगर, संभाजीनगर, सकलेचानगर, गांधीचमन परिसरातील पाणीपातळीत काही प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे या भागात नवीन बोअरवेल घेण्यावर नागरिक भर देत आहेत.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईWaterपाणी