शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
3
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
4
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
5
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
6
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
7
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
8
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
9
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
10
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
11
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
12
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
13
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...
14
सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा
15
Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले
16
"आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मुंबईतील मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला 
17
'शिंदेंसोबत जायला मी विरोध केला होता'; गजानन किर्तीकरांच्या पत्नीने मांडली रोखठोक भूमिका
18
...अन् अचानक तरुण झाला कोट्यधीश; खात्यात आले 9900 कोटी, बँक मॅनेजरही हैराण
19
"ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे...", अभिनेत्री वैशाली भोसलेला मतदान करता न आल्यामुळे व्यक्त केला संताप
20
अहमदाबाद विमानतळावर मोठी कारवाई, इस्लामिक स्टेटचे ४ दहशतवादी पकडले, श्रीलंकेचे कनेक्शन उघड

भाजीपाल्याचे भाव गडगडले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 12:57 AM

पावसाने जोरदार हजेरी लावताच भाजी पाल्याचे भाव चांगलेच गडगडले आहेत, कांद्याचे भावही कोसळल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर: पावसाने जोरदार हजेरी लावताच भाजी पाल्याचे भाव चांगलेच गडगडले आहेत, कांद्याचे भावही कोसळल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.परतूर तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. बहरलेल्या सर्वच पिकांना जीवदान मिळाले, बºयाच दिवसापासून आभाळाकडे डोळे लावून बसलेला शेतकरी आता अंतर्गत मशागतीच्या कामाला लागला आहे. मागील दोन महिन्यापासून भाजी पाल्याला चांगला भाव मिळत होता. मात्र या आठवड्यात भाजी -पाल्याचे भाव चांगलेच गडगडले आहेत, नफा तर सोडाच लागवड, काढणी, वाहतुकीचाही खर्च यातून निघेनासा झाला आहे. कांद्यांचे भाव देखील मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. चांगला कांदा १० रूपये किलोने विक्री होत आहे, तर मिरचीच्या दरातही मोठी घसरण झाल्याने भाजीपाला व्यावसायिक हतबल झाले आहेत.

टॅग्स :vegetableभाज्याMarketबाजार