शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
2
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
3
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
4
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
5
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
6
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
7
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
8
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
9
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
10
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
11
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
12
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
13
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
14
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
15
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
16
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
17
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
18
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
19
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
20
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं

दोन वर्षात साडेसहा हजार शेततळी मंजूर...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 01:06 IST

राज्य सरकारने शेतक-यांसाठी मागेल त्याला शेततळे ही योजना सुरू केली. या योजनेला राज्यासह जालना जिल्ह्यातूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राज्यातील सिंचनाचे श्रेत्र वाढावे तसेच शेतकऱ्यांच्या पिकांना पाणी मिळावे, या हेतूने राज्य सरकारने शेतक-यांसाठी मागेल त्याला शेततळे ही योजना सुरू केली. या योजनेला राज्यासह जालना जिल्ह्यातूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. मागील दोन वर्षांत योजनेअतंर्गत जिल्ह्यात ६ हजार ४५० शेततळी तयार करण्यात आली.गेल्या काही वर्षापासून पर्जन्यमान कमी झाले आहे. त्यामुळे कोरडवाहू शेती पूर्णत : पावसावर अवलंबून आहे. याचा शेती उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे. यासाठी राज्य सरकारने २०१६ मध्ये मागेल त्याला शेततळे ही योजना सुरू केली. जलसंधारणच्या माध्यमातून जलसिंचनाची उपलब्धता वाढविणे तसेच सुरक्षित व शाश्वत सिंचनाची सुविधा उपलब्ध करुन देणे. हा या योजनेचा प्रमुख उद्देश होता. दरम्यान, सदरील योजनेतंर्गत पारदर्शकता यावी. म्हणून सरकारने इच्छुक शेतक-यांकडून आॅनलाईन अर्ज मागविले होते.त्यानुसार जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाले. जिल्ह्यासाठी सरकारने कृषी विभागाला ६ हजार शेतळ््याचे उदीष्ट दिले होते. त्यानुसार मागील दोन वर्षांत ६ हजार ४५० शेततळे कृषी विभागाने शेतक-यांना वाटप केली. तसेच यातील ११८ शेतळ््याची कामे सुरू आहे.यासाठी शासनाकडून २९ लाख १४ हजार ८६ रुपये खर्च करण्यात आले आहे. यात जालना तालुक्यात ११३७, बदनापूर ९८१, भोकरदन १८८६, जाफराबाद ४१५, परतूर ३४८, मंठा २६०, अंबड ९६५, घनसावंगी ५५९, अशी शेततळे तयार करण्यात आले आहेत.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाFarmerशेतकरी