शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

दोन वर्षात साडेसहा हजार शेततळी मंजूर...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 01:06 IST

राज्य सरकारने शेतक-यांसाठी मागेल त्याला शेततळे ही योजना सुरू केली. या योजनेला राज्यासह जालना जिल्ह्यातूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राज्यातील सिंचनाचे श्रेत्र वाढावे तसेच शेतकऱ्यांच्या पिकांना पाणी मिळावे, या हेतूने राज्य सरकारने शेतक-यांसाठी मागेल त्याला शेततळे ही योजना सुरू केली. या योजनेला राज्यासह जालना जिल्ह्यातूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. मागील दोन वर्षांत योजनेअतंर्गत जिल्ह्यात ६ हजार ४५० शेततळी तयार करण्यात आली.गेल्या काही वर्षापासून पर्जन्यमान कमी झाले आहे. त्यामुळे कोरडवाहू शेती पूर्णत : पावसावर अवलंबून आहे. याचा शेती उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे. यासाठी राज्य सरकारने २०१६ मध्ये मागेल त्याला शेततळे ही योजना सुरू केली. जलसंधारणच्या माध्यमातून जलसिंचनाची उपलब्धता वाढविणे तसेच सुरक्षित व शाश्वत सिंचनाची सुविधा उपलब्ध करुन देणे. हा या योजनेचा प्रमुख उद्देश होता. दरम्यान, सदरील योजनेतंर्गत पारदर्शकता यावी. म्हणून सरकारने इच्छुक शेतक-यांकडून आॅनलाईन अर्ज मागविले होते.त्यानुसार जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाले. जिल्ह्यासाठी सरकारने कृषी विभागाला ६ हजार शेतळ््याचे उदीष्ट दिले होते. त्यानुसार मागील दोन वर्षांत ६ हजार ४५० शेततळे कृषी विभागाने शेतक-यांना वाटप केली. तसेच यातील ११८ शेतळ््याची कामे सुरू आहे.यासाठी शासनाकडून २९ लाख १४ हजार ८६ रुपये खर्च करण्यात आले आहे. यात जालना तालुक्यात ११३७, बदनापूर ९८१, भोकरदन १८८६, जाफराबाद ४१५, परतूर ३४८, मंठा २६०, अंबड ९६५, घनसावंगी ५५९, अशी शेततळे तयार करण्यात आले आहेत.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाFarmerशेतकरी