शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

जालन्याजवळ व्यापाऱ्याची मध्यरात्री गोळ्या घालून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2020 01:10 IST

विविध गुन्ह्यांमध्ये संशयित होते राजेश नहार 

जालना : विविध गुन्ह्यांमध्ये संशयित आरोपी असलेले परतूर येथील व्यापारी राजेश नहार यांची शनिवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास जालना- मंठा महामार्गावरील वाटूर फाट्याजवळ अज्ञातांनी गोळ्या घालून हत्या केली.

यासंदर्भात पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, राजेश नहार हे शनिवारी रात्री स्वत: कार चालवित परतूरकडे जात होते. त्यांची कार वाटूर फाट्याजवळ आली असता अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर गोळीबार केला. घटनेनंतर गंभीर जखमी नहार यांना वाटसरूंनी उपचारासाठी जालना येथील मंठा चौफुलीजवळील एका खासगी रूग्णालयात  दाखल केले. मात्र, उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला. नहार यांच्या उजव्या गालावर आणि डोक्यामध्ये गोळी लागल्याचे वैद्यकीय अधिकाºयांच्या तपासणीत समोर आले. घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे राजेंद्रसिंह गौर, मौजपुरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. रात्री उशिरापर्यंत कोणालाही अटक करण्यात आली  नव्हती.जालना येथील प्रसिध्द व्यापारी विमलराज सिंघवी यांच्यावर गोळीबार करणे तसेच बांधकाम व्यवसायिक गौतमसिंह मुनोत यांच्या घरी हल्ला करून मारण्यासाठी ५० लाखांची सुपारी देणे आदी गुन्ह्यांमध्ये राजेश नहार यांना स्थानिक गुन्हे शाखेने मागील महिन्यात अटक केली होती.

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिस