शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
4
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
5
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
6
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
7
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
8
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
9
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
10
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
11
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
12
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
13
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
14
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
15
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
16
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
17
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
18
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
19
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
20
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."

जारच्या पाण्याने तहान भागविण्यावर जालनेकरांचा भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 00:16 IST

जारच्या व्यवसायात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, यामुळे जार व्यवसायिकांना मोठा फायदा होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरात हॉटेल व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहेत. परंतु, याहॉटेल्समध्ये पिण्यासाठी वापरण्यात येणारे पाणी हे खारे लागत असून, यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची व्यक्त होत आहे. जारच्या व्यवसायात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, यामुळे जार व्यवसायिकांना मोठा फायदा होत आहे.या पाण्याच्या माध्यमातून शहरासह जिल्ह्यात महिन्याकाठी लाखो रुपयांची उलाढाल होते. असे असले तरी प्रशासनाच्या दप्तरी केवळ सहा अधिकृत शुद्ध पाणी प्रकल्पांची नोंद असून, प्रत्यक्षात मात्र यापेक्षाही अधिक लोक अनधिकृतपणे हा व्यवसाय करीत असल्याची चर्चा शहरवासियांत आहे.जालना हे औद्योगिकदृष्ट्या नावाजलेले शहर आहे. जालना हे जिल्ह्याचे ठिकाण असल्यामुळे विविध शासकीय कामे, खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. शहराला नगर परिषदेकडून साधारणत: आठ दिवसांतून एकदा पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे व्यावसायिकांना बोअरचे किंवा विकतचे पाणी घेण्याशिवाय पर्याय नाही. परंतु, अनेक हॉटेलमधील पाणी हे खारे असल्यामुळे ते आरोग्यास अपायकारक ठरू शकते.शिवाय, खारे पाणी प्यावेसेही वाटत नसल्यामुळे नागरिक बाटली किंवा पाऊचमधील पाण्याला अधिक पसंती देत आहेत. याच पार्श्वभूमीवर येथे पाणी विक्रीचा व्यवसाय फोफावला आहे. शहरात पाण्याची विक्री करणारे केवळ सहा प्रकल्प कार्यान्वित असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाकडून मिळाली. या प्रकल्पातून तयार होणाºया शुध्द पाण्याच्या नमुन्यांची तपासणीही केली जाते. तर अनधिकृत व्यावसायिकांचा शोध घेणे गरजेचे आहे.

टॅग्स :Waterपाणीbusinessव्यवसाय