शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
4
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
6
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
7
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
8
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
9
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
10
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
11
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
12
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
13
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
14
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
15
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
16
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
17
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
18
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
19
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
20
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस

जारच्या पाण्याने तहान भागविण्यावर जालनेकरांचा भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 00:16 IST

जारच्या व्यवसायात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, यामुळे जार व्यवसायिकांना मोठा फायदा होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरात हॉटेल व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहेत. परंतु, याहॉटेल्समध्ये पिण्यासाठी वापरण्यात येणारे पाणी हे खारे लागत असून, यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची व्यक्त होत आहे. जारच्या व्यवसायात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, यामुळे जार व्यवसायिकांना मोठा फायदा होत आहे.या पाण्याच्या माध्यमातून शहरासह जिल्ह्यात महिन्याकाठी लाखो रुपयांची उलाढाल होते. असे असले तरी प्रशासनाच्या दप्तरी केवळ सहा अधिकृत शुद्ध पाणी प्रकल्पांची नोंद असून, प्रत्यक्षात मात्र यापेक्षाही अधिक लोक अनधिकृतपणे हा व्यवसाय करीत असल्याची चर्चा शहरवासियांत आहे.जालना हे औद्योगिकदृष्ट्या नावाजलेले शहर आहे. जालना हे जिल्ह्याचे ठिकाण असल्यामुळे विविध शासकीय कामे, खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. शहराला नगर परिषदेकडून साधारणत: आठ दिवसांतून एकदा पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे व्यावसायिकांना बोअरचे किंवा विकतचे पाणी घेण्याशिवाय पर्याय नाही. परंतु, अनेक हॉटेलमधील पाणी हे खारे असल्यामुळे ते आरोग्यास अपायकारक ठरू शकते.शिवाय, खारे पाणी प्यावेसेही वाटत नसल्यामुळे नागरिक बाटली किंवा पाऊचमधील पाण्याला अधिक पसंती देत आहेत. याच पार्श्वभूमीवर येथे पाणी विक्रीचा व्यवसाय फोफावला आहे. शहरात पाण्याची विक्री करणारे केवळ सहा प्रकल्प कार्यान्वित असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाकडून मिळाली. या प्रकल्पातून तयार होणाºया शुध्द पाण्याच्या नमुन्यांची तपासणीही केली जाते. तर अनधिकृत व्यावसायिकांचा शोध घेणे गरजेचे आहे.

टॅग्स :Waterपाणीbusinessव्यवसाय