शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

दहा प्रकल्प कोरडेठाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 00:29 IST

जिल्ह्यातील ६४ पैकी दहा प्रकल्प कोरडेठाक पडले असून, १७ प्रकल्पात मृत पाणीसाठा आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यातील ६४ पैकी दहा प्रकल्प कोरडेठाक पडले असून, १७ प्रकल्पात मृत पाणीसाठा आहे. उर्वरित ३७ प्रकल्पात केवळ २७.७९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. उपलब्ध साठा पाहता जालना, भोकरदन तालुक्याचा काही भाग वगळता इतरत्र मात्र मे महिन्यात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.गतवर्षी परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये समाधानकारक पाणीसाठा झाला होता. मात्र, सद्यस्थितीत जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये ६४ प्रकल्पांपैकी ३७ प्रकल्पांमध्ये ४२.२९ दलघमी म्हणजे २७.२९ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. एकूण प्रकल्पांपैकी १० प्रकल्प कोरडेठाक पडले असून, १७ प्रकल्पांत मृत पाणीसाठा आहे. हे प्रकल्पही कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत. १७ प्रकल्पात केवळ २५ टक्क्यांपर्यंत उपयुक्त पाणीसाठा आहे. १० प्रकल्पांमध्ये २६ ते ५० टक्क्यांच्या दरम्यान, ९ प्रकल्पांमध्ये ५१ ते ७५ टक्क्यांच्या दरम्यान तर केवळ एका प्रकल्पात ७६ टक्क्याच्या वर उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यातील १४ पैकी सहा कोल्हापुरी बंधाऱ्यांत उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असून, इतर बंधाऱ्यांमध्ये अत्यल्प पाणीसाठा आहे.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पwater shortageपाणीकपात