शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
2
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
3
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
4
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
5
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
6
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
7
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
8
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
9
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
10
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
11
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
12
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...
13
Elphinstone Bridge: प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
14
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
15
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
16
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
17
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
18
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
19
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
20
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन

दहा प्रकल्प कोरडेठाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 00:29 IST

जिल्ह्यातील ६४ पैकी दहा प्रकल्प कोरडेठाक पडले असून, १७ प्रकल्पात मृत पाणीसाठा आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यातील ६४ पैकी दहा प्रकल्प कोरडेठाक पडले असून, १७ प्रकल्पात मृत पाणीसाठा आहे. उर्वरित ३७ प्रकल्पात केवळ २७.७९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. उपलब्ध साठा पाहता जालना, भोकरदन तालुक्याचा काही भाग वगळता इतरत्र मात्र मे महिन्यात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.गतवर्षी परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये समाधानकारक पाणीसाठा झाला होता. मात्र, सद्यस्थितीत जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये ६४ प्रकल्पांपैकी ३७ प्रकल्पांमध्ये ४२.२९ दलघमी म्हणजे २७.२९ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. एकूण प्रकल्पांपैकी १० प्रकल्प कोरडेठाक पडले असून, १७ प्रकल्पांत मृत पाणीसाठा आहे. हे प्रकल्पही कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत. १७ प्रकल्पात केवळ २५ टक्क्यांपर्यंत उपयुक्त पाणीसाठा आहे. १० प्रकल्पांमध्ये २६ ते ५० टक्क्यांच्या दरम्यान, ९ प्रकल्पांमध्ये ५१ ते ७५ टक्क्यांच्या दरम्यान तर केवळ एका प्रकल्पात ७६ टक्क्याच्या वर उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यातील १४ पैकी सहा कोल्हापुरी बंधाऱ्यांत उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असून, इतर बंधाऱ्यांमध्ये अत्यल्प पाणीसाठा आहे.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पwater shortageपाणीकपात