शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

परवाना नसणाऱ्यांवर होणार कडक कारवाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2018 12:33 AM

जिल्हाभरातील अन्न व्यावसायिकांना परवाने घेणे बंधकारक असून, त्यांनी त्वरित परवाने घ्यावे, अन्यथा त्यांच्यावर कारवा ई करण्यात येईल, अशी माहिती अन्न औषधी प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त साहेबराव देसाई यांनी लोकमतला दिली.

ठळक मुद्देअन्न व औषध प्रशासन : परवाने नूतनीकरणासाठी १५ दिवसांचा कालावधी

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्हाभरातील अन्न व्यावसायिकांना परवाने घेणे बंधकारक असून, त्यांनी त्वरित परवाने घ्यावे, अन्यथा त्यांच्यावर कारवा ई करण्यात येईल, अशी माहिती अन्न औषधी प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त साहेबराव देसाई यांनी लोकमतला दिली.अन्न व्यासायिकाकरिता भारतात अन्न सुरक्षा कायदा २००६ लागू करण्यात आला आहे. या काद्याअतंर्गत पान टपरी चालक, चहा कॅन्टीन चालक, रसवंती चालक, किरकोळ हॉटेल चालक, दुध डेअरी, दुध व दुग्धजन्य पदार्थ विक्रेते, फळ विक्रेते, भाजी विक्रेते, फिरते विक्रेत, गृहोद्योग, बेकरी, देशी किंवा विदेशी दारु विक्रेते, मास - मंच्छी विक्रेते, अनाज भांडार, आडते, कमिशन एजंट किराणा व्यावसायिक, मेडिकल स्टोअर्स यासह अन्य अन्न व्यावसायिकांना परवाने घेणे बंधनकारक आहे.परंतु राज्यातील काही अन्न व्यावसायिकांनी अद्यापही परवाने घेतले नाही. त्यामुळे यासंदर्भात राज्याचे अन्न सुरक्षा आयुक्त यांनी नुकतीच मुंबई येथे बैठक घेतली. या बैठकीत राज्यातील ज्या अन्न व्यावसायिकांनी परवाने व नोंदणी केल्याली नाही. त्यांच्यावर कडक कारवाईचे निदेश दिले असल्याचे देसाई यांनी सांगितले.त्यानूसार जिल्हाभरासह शहरातील अन्न व्यवसायिकांनी पंधरा दिवसाच्या आता परवाणे घ्यावे, अन्यथा ५ लाखाचा दंड भरावा लागणार आहे. त्यामुळे सर्व व्यावसायिकांनी त्वरीत परवाने घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.जालना शहर : विशेष मोहीम राबविणारजिल्ह्यातील अन्न व्यावसायिकांवर कारवाई करण्यासाठी अन्न औषधी प्रशासनाच्यावतीने विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. यासाठी विशेष टिम तयार करण्यात आली असल्याचे सहाय्यक आयुक्त साहेबराव देसाई यांनी सांगितले.जिल्ह्यातील व्यावसायिकांनी त्वरीत परवाने काढावे व नोंदणी करावी, असे ही ते म्हणाले.

टॅग्स :Food and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभागJalanaजालना