शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

७०० कोटींच्या विकास कामांना राज्य शासनाने दिली स्थगिती -संतोष दानवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 00:42 IST

२५ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील सर्वच तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले जाणार असल्याची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार संतोष दानवे यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शेतकरी आत्महत्या, संपूर्ण कर्जमाफी, महिलांवरील वाढते अत्याचार यासह इतर महत्त्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून विविध योजनांना स्थगिती देण्याचा धडाका महाविकास आघाडी शासनाने लावला आहे. जालना जिल्ह्यातील तब्बल ७०० कोटी रूपयांच्या विकास कामांना या शासनाने स्थगिती दिली आहे. जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या शासनाला जागे करण्यासाठी भाजपाच्या वतीने मंगळवारी २५ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील सर्वच तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले जाणार असल्याची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार संतोष दानवे यांनी दिली.पालकमंत्री सत्कार स्वीकारण्यात व्यस्तसरकार स्थापन होऊन दोन महिन्यांहून अधिक कालावधी झाला आहे. मात्र, जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे सध्या केवळ सत्कार स्वीकारण्यातच व्यस्त दिसत आहेत. जिल्ह्याच्या नव्हे त्यांच्या मतदार संघाच्या विकास आराखड्याबाबतही त्यांनी नियोजन केल्याचे दिसत नाही. जिल्हा नियोजन समितीची बैठक उद्या म्हणता लोकप्रतिनिधींना आज सायंकाळी फोनद्वारे माहिती दिली जात आहे. असाच कारभार चालला तर विकास कामे कसे होतील, असा प्रश्न आ. दानवे यांनी उपस्थित केला.

टॅग्स :PoliticsराजकारणState Governmentराज्य सरकारSantosh Danweyसंतोष दानवे