शहरं
Join us  
Trending Stories
1
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
2
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
3
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
4
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
5
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
6
बिहार निकालाचा करिश्मा! बाजारात अखेरच्या तासात 'बुल्स रन'; 'या' क्षेत्रात मोठी वाढ, आयटीत मात्र विक्रीचा दबाव
7
पाकिस्तानातून भारतीय महिला अचानक झाली गायब! शोध घेताच समोर आलं धक्कादायक सत्य
8
IND vs SA 1st Test Day 1 Stumps: पहिला दिवस बुमराहनं गाजवला! आता तिसऱ्या क्रमांकावरील प्रयोगावर नजरा
9
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
10
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
11
2026 Prediction: २०२६ मध्ये 'या' ५ राशींवर शनीची वक्रदृष्टी; आर्थिक, मानसिक चिंता वाढणार
12
बिहार विजयाच्या पडद्यामागे विनोद तावडेंचा हात; भाजपा मोठे बक्षीस देण्याची शक्यता...
13
मुझम्मिलचा जवळचा सहकारी मुस्तकीम सापडला; या कामासाठी ९ नोव्हेंबरला दिल्लीला आला होता, मोठा खुलासा
14
परप्रांतीय पाणीपुरी विक्रेत्याला ३ लाखात विकला BMC चा फुटपाथ; शिंदेसेनेच्या नेत्याचा अजब प्रताप
15
भारतीय हवाई दलाचे विमान तांबरमजवळ कोसळले; कोर्ट ऑफ इन्क्वायरीचा आदेश
16
ऐतिहासिक निर्णय! सरकारी, खासगी क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांसाठी दरमहा १ दिवस 'भरपगारी रजा' मिळणार...
17
बापरे! कूल वाटणारं कव्हर ठरू शकतं रिस्की; अचानक होईल स्मार्टफोनचा स्फोट, वेळीच व्हा सावध
18
Bihar Election Results: ओवेसींची एमआयएम काँग्रेसपेक्षा ठरली भारी; बिहारमध्ये कामगिरी कशी?
19
...तर मी संन्यास घेईन; प्रशांत किशोरांनी केलेली घोषणा, आता आपले वचन पाळणार का?
Daily Top 2Weekly Top 5

समृध्दी महामार्गाच्या मार्किंगचा श्रीगणेशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 00:55 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जालना : मुंबई-नागपूर या समृध्दी महामार्गासाठी जालना जिल्ह्यात जवळपास जमिनीचे संपादन हे ८५ टक्के झाले आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मुंबई-नागपूर या समृध्दी महामार्गासाठी जालना जिल्ह्यात जवळपास जमिनीचे संपादन हे ८५ टक्के झाले आहे. त्यासमुळे नाव्हा ते गेवराई या दरम्यानचे कंत्राट ज्या कंपनीला दिले आहे, त्यसा कंपनीने मार्किंग करण्यासह रस्ता सपाटीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. या महामार्गाच्या लगत असलेल्या शेतजमिनित शेतळे तसेच शेजारी मॉल्स आणि कोल्डस्टोरेज उभारण्या येणार आहे. दरम्यान शेततळे उभारण्यासाठी शेतकरी उत्सुक नसल्याचे दिसून आले असून, या रस्त्यासाठी लागणारा मुरूम रस्त्या लगत असलेल्या शेतीतून घ्यावा लागणार आहे.समृध्दी महामार्गाच्या जमीन संपादनासह अन्य महत्वाच्या मुद्यांवर या बैठकीत चर्चा झाली. यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, रस्ते विकास महांडळाचे उपविभागिय अधिकारी हनुमंत आरगुंडे, जालन्याचे उपविभागिय अधिकारी केशव नेटके, नायब तहसीलदार एल.डी. सोनुने, सोनवने, पी.के. ठाकूर आदींची यावेळी उपस्थिती होती. गेल्या काही महिन्यांमध्ये समृध्दीचे काम अंतिम टप्प्यात असून, जालना जिल्ह्यात जवळपास ७०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांची जमीन संपादन केली असून, ज्याची टक्केवारी ८८ टक्के एवढी आहे. चारशे कोटी रूपयांपेक्षा अधिकचा मावेजा वाटप करण्यात आला आहे.इंटरचेंजचा मुद्दा सुटेनाजालना येथे होऊ घातलेल्या ड्रायपोर्टमुळे या महामार्गाला मोठे महत्त्व आले आहे. समृध्दी महामार्गावरून मोठ्या प्रमाणावर वाहतूक होणार असून, यामुळे आयात-निर्यातीला चालना मिळणार आहे. त्यासाठी जालन्यात इंटरचेंज पॉइंट साठी जागा सोडण्यात आली आहे. परंतु हा इंटरचेंज खादगाव येथे होणार की, गुंडेवाडी शिवारात होणार, या बद्दल अद्याप निर्णय झाला नसल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गroad transportरस्ते वाहतूकFarmerशेतकरी